ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांचा अनुकुल प्रतिकुल प्रभाव मनुष्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव पडत असतो. राशीनुसार वेगवेगळे फळ प्रदान करत असतो. ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या दशा व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते.
आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या किंवा कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या आपल्या वाट्याला परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मानवी जीवन हे संघर्षपूर्ण आहे. मानवी जीवनात संघर्ष हा अटळ आहे. प्रत्येकाला कधीनाकधी संघर्षाला सामोरे जावेच लागते. संकटाचा सामना करावा लागतो आणि नकारात्मकता अशा मनुष्याच्या जीवनात अडचणी अनेक अडचणी अनेक समस्या निर्माण करतात.
10 मार्च पासून पुढचा काळ साडेसात ते आठ वर्षाचा काळ या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ आहे. या पुढच्या काळात आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे येणारे ग्रह बदल होणारे राषांतरही शुभ सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण ठरला होता पण या काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार नक्षत्राचे अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
मेष राशी : मागील अनेक दिवसापासून आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. आपल्या म’नामध्ये जागृती निर्माण होणार असून आपल्याला काळ सकारात्मक आहे. आपल्या साठी विशेष फलदायी ठरण्याची शक्यता आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला आता लागणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने हा आपल्यासाठी लाभकारी ठरण्याची शक्यता आहेत.
आता प्रगतीचे एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत. सुख-समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.
मिथुन राशी : मिथुन राशिसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. आर्थिक प्रगतीचा काळ ठरणार आहे. संसारी जीवनात आनंद निर्माण होणार आहे. कारण क्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. हा काळ आपल्या राशीसाठी समदृष्टीने लाभणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे. आठ वर्ष आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपण ठरविलेले योजना साकार बनतील. अर्थिक क्षमता मजबूत बनेल.
सिंह राशी : 10 मार्च पासून पुढे येणारा काळ सिंह राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. आता आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. विशेष करुन नकारार्थी प्राप्तीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपली स्वतःची मेहनत नशिबाची साथ म्हणून जीवनात मोठे यश प्राप्त करण्यास आपण तयार रहाल. त्यामुळे या काळात आपल्याला जास्त जास्त मेहनत करा जेवढे जास्त प्रयत्न कराल, प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त प्रयत्न कराल तेवढे आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. त्या काळात बेरोज गारांना रोजगाराची प्राप्त होणार असून मनाप्रमाणे रोजगार उपलब्ध होईल.
कन्या राशी : कन्या राशीच्या जीवनात आता यश प्राप्ति चे दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. कार्य क्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. कार्यक्षेत्र आणि व्यापात आता पूर्ण होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन आर्थिक व्यवसाय नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या आपले स्वप्न साकार होऊ शकते. उद्योग व्यापारात भरभराट होणार आहे. व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
तूळ राशी : तूळ राशीसाठी येणारा काळ सुखाचा ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. अतिशय अनुकूल ठरणारा आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचा ठरणार आहे. व्यापारात भरभराट पाहावयास मिळणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. खासगी क्षेत्रात मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येण्याचे संकेत आहेत. मानसिक तान तनाव पूर्णपणे दूर होईल. नवीन कामाची सुरूवात देखिल लाभदायक ठरणार आहे. नवीन कामाची सुरूवात लवकरच या क्षेत्रात भाग्योदय घेऊन येत आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात गोडवा निर्माण होईल. जीवनात चालू असणारी परेशानी आणि दुःखदायी काळ माफ होणार असून सुखाच्या सरी आपल्या वाट्याला येणार आहेत.
कुंभ राशी : कुंभ राशीसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. या गोष्टीसाठी प्रयत्न करणार त्या गोष्टी यशस्वीरीत्या प्राप्त होणार आहेत. या काळात सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घेऊन येणार आहेत. सुख-समृद्धी आनंदात वाढ होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने किंवा धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ ठरण्याचे संकेत आहेत. व्यापारात आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रगती घडून येणार आहे. व्यापाराला मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घरातील लोकांचा पाठिंबा देखील आपल्याला प्राप्त होईल. घरातील लोक आपली मदत करणार आहेत. या काळात ऐश्वर्य धनसंपदा आणि सुखसमृद्धी मध्ये वाढ होणार आहे.