भालचंद्र संकष्टी चतुर्थी, आज रात्री झोपण्यापुर्वी याठिकाणी ठेवा 11 तांदळाचे दाणे, बाप्पा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील.

मित्रांनो, हा उपाय आपल्या घरामध्ये धन वैभव, ऐश्वर्य निर्माण करतो, तसेच आपल्या घरावर जर काही संकट आलेला असेल तर त्या संकटातूनही आपल्याला मुक्त करतो, असं म्हटलं जातं.

आज संकष्टी चतुर्थी आणि आज सोमवार सुद्धा आहे. म्हणूनच सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. या दिवशी एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता. तुम्ही घरात बसून करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अक्षदा आणि जास्वंदाच्या फुलाचे आवश्यकता असेल.

हा उपाय आपल्या घरामध्ये धन वैभव, ऐश्वर्य निर्माण करतो, तसेच आपल्या घरावर जर काही संकट आलेला असेल तर त्या संकटातूनही आपल्याला मुक्त करतो, असं म्हटलं जातं. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या जवळ असलेल्या गणेशाच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात जायचा आहे.

आपण हा उपाय जर महादेवाच्या मंदिरात जाऊन करणार असाल तर जाताना आपल्याला तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आहेत म्हणजेच 11 अक्षदा घेऊन जायचे आहे आणि एक लहान जास्वंदाचं फूल ही संपूर्ण सामग्री आपल्याला शिवमंदिरात घेऊन जायचे आहे आणि तांब्याभर पाणी ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर अर्पण करायचा आहे.

हे जल वाहिल्यानंतर आपण शिवलिंगावर ज्या ठिकाणी भगवान श्री गणेशाचे स्थान आहे, या ठिकाणी आपण एक जास्वंदाचे फुल वाहायचे आहे आणि त्याचबरोबर 11 तांदळाचे दाणे एक एक दाना त्या फुलांवर वाहायचा आहे. वाहताना मंत्र म्हणायचा आहे “ओम गण गणपतये नमः”, या मंत्राचा जप करत एके दाणा अक्षदा आपल्याला वाहायची आहेत. त्याच्या फुलावर अर्पण करायचे आहे. अर्पण केल्यानंतर मनोभावे हात जोडून इच्छा व्यक्त करायचे आहे आणि आपली जी काही समस्या आहे किंवा जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायचे आहे.

तसेच हा उपाय मंदिरात गणेश मंदिरात जावूनही करू शकता, त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांच्या चरणी हे लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचा आहे आणि त्यावर अक्षदाचे दाणे अर्पण करून “ओम गण गणपतये नमः” या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायचे आहे. अत्यंत छोटासा हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दुपारी ही करू शकता किंवा रात्रीही करू शकता. आणखी एक उपाय आहे तो तुम्ही करू शकता.

तो तुम्ही घरात बसून करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तो उपाय याप्रमाणे आहे की, संकष्टी चतुर्थीपासून पुढे 5 दिवस तुम्हाला रोज अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तन करायचे आहेत. गणपती बाप्पाची पूजा करून तुम्ही आवर्तन करू शकता.

सलग पाच दिवस तुम्हाला करायची आहे तर रोज 21 याप्रमाणे हा उपाय तुम्ही संकल् गेला तर तुमची मनोकामना पूर्ण होईल, याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. खास करून नोकरी विषयक किंवा आर्थिक अडचणी अशा काही समस्या असतील तर त्यामध्ये अथर्वशीर्षाचे पाठ करणं लाभदायी ठरतं. आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान श्रीगणेश आणि भोले बाबांच्या कृपेने सुखसमाधान नांदो हीच सदिच्छा.

टिप –‌ मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *