ज्योतिष शास्त्रानुसार, वाईट असो अथवा शुभ असो काळ कधी एक सारखा नसतो. त्यामध्ये परिवर्तन घडून येत असते. जीवनातील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दुखाचा काळ संपून सुखाचे दिवस येण्यासाठी देखील वेळ लागत नाही.
मनुष्याच्या जीवनात काळ, वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते. याचा प्रत्यक्ष अनुभव मागील काळात आपल्याला आला असेल. कधी सुखात तर कधी दुःख असा चढउतार प्रत्येकाला अनुभवण्यास मिळत असतो. मागील काळात आपल्याही जीवनात अडचणीचा सामना आपल्याला करावाच लागला असणार, परिस्थितीने दिलेले चटके आपल्याला हे सहन करावे लागले असतील अनेक अपमान या काळात आपल्याला भोगावे लागले असतील.
आपल्या जीवनात दुःख जेवढे मोठे असेल किंवा दुःखाची तीव्रता जेवढी जास्त झाली असेल, तर समजून घ्या की आता लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत. असाच काहीसा सकारात्मक अनुभव आपल्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील हाच वाईट काळात समाप्त होणार आहे.
ज्योतिषानुसार एप्रिल महिना अतिशय अनुकूल ठरणारा आहे, कारण या महिन्यात एकूण 12 राशी परिवर्तन करणार आहेत. अनेक वर्षानंतर कधीतरी असा अद्भुत संयोग घडून येत असतो आणि विशेष म्हणजे यावेळी गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. गुरु हे मागील 12 वर्षात त्यांना स्वतःच्या राशीमध्ये गोचर करत आहेत. 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी गुरु ग्रह कुंभ राशीमधून निघून जाणार आहेत.
गुरू हा ज्ञान अध्यात्मिक, साधनसंपत्ती सुखसमृद्धी आणि धार्मिक कार्याचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून या काही भाग्यवान राशीसाठी गोचर अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
मेष राशी: अनेक दिवसापासून भोगत असलेले संकटाची दिवस आता समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात जर वाईट काळ चालू आहे, ते आता नाहीसे होणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. मागील काळात घडून गेलेल्या घडामोडी आता आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहेत शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. गुरु आपल्यासाठी अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या राशीच्या बाराव्या भावांमध्ये गुरुचे गोचर होत असून हा काळ आपल्या जीवनात विशेष अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील व्यवसाय हा देखील आपल्याला या काळात प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
वृषभ राशी: कार्यक्षेत्रात प्रगतीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा आता मोकळा होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. आपल्या जीवनात आतिशय शुभकार्याची सुरुवात होणार आहे. कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्याची आपली वृत्ती या काळात आपल्याला शुभ फलदायी ठरणार आहे, कारण याच वृत्तीमुळे आपल्याला अनेक क्षेत्राचे ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला लाभ देखील प्राप्त होणार आहेत. कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहोत. आपल्या वाणीमध्ये मधुरचा निर्माण होईल त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होणार आहेत.
कर्क राशी: ज्योतिषानुसार आपल्या जीवनात शुभकार्या ची सुरुवात होणार आहे. ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. गुरूचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल. या काळात आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. लोकांन आकर्षित करण्यात सफल करणार आहात. आपल्या जीवनातील गरिबीची दिवस आता समाप्त होणार असून शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. सुख-समृद्धीमध्ये देखील वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. गुरूच्या आशीर्वादाने करिअरमध्ये मोठ्या संधी आपल्याकडे चालून येणार आहे.
सिंह राशी: सिंह राशीच्या जीवनाचा आपला भाग्योदय घडून येणार आहे. आता आपल्या साहस आणि परिक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपण बनवलेला योजना आता सफल होतील. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. उद्योग-व्यापार चांगले यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात देखील काळ अनुकूल आहे. एखादी चांगली नोकरी मिळू शकते. इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
तुळ राशी: प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. आता उद्योग-व्यापार आपल्याला भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम कराल त्या क्षेत्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. व्यापा रात प्रगती आणि उन्नति करण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. उद्योगाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ काळ येणार असल्यामुळे आता इथून पुढे आपल्या जीवनात शुभ कार्याची सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे.
धनु राशी: सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नक्षत्राचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. हे गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपण लोकांना चांगले ओळखतात त्यामुळे लोक या काळात आपली मदत करतील. यावेळी प्रत्येकाशी प्रेमाने नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
मीन राशी: मीन राशीसाठी हा काळ एखाद्या वरदाना समान ठरणार आहे. सर्व क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. राशीस्वामी गुरू हे आपल्या राशीत प्रवेश करणार असून आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी आता दूर होणार आहे. येणारा काळ प्रगतीच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. घर परिवार सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.