3 मार्च गुरुवार असुन, त्यामुळे हा गुरुवारचा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस मानला जातो. आपण श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करतो, त्यानुसार आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराज विशेष सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.
याचबरोबर सध्या माघ महिना सुरू आहे आणि आपल्याला ही विशेष सेवा प्रत्येक गुरुवारी करायची आहे. यामध्ये या विशेष मंत्राचा जप फक्त 108 वेळेस आपल्याला करायचा आहे आणि हा च’मत्कारिक मंत्राचा जप करताना, तो जप अत्यंत विश्वासाने आणि म’नोभावाने तसेच पूर्ण श्रद्धेने झाला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायचे आहे.
तसेच या सेवेमध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी, लहान मुलं असं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि मंत्र जप करू शकतात. तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थसमोर बघायचा आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे.
सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र असा आहे की “सदगुरु स्वामीनाथाय नम:” ” सदगुरु स्वामीनाथाय नम:”
हा अत्यंत च’मत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा जास्त नाही किंवा 108 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. मंत्रजप करता कोणतीही घाई करू नका आणि मंत्र जप हा वि’श्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे, तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा.
या नंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गूगल वरती सर्च करून घेऊ शकता.
मित्रांनो गुरुवारच्या दिवशी या तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील परंतु प्रत्येक गुरुवारी स्ना न संध्या करूनच हा उपाय करा. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने, निस्वार्थीपणे स्वामींना, आपल्या गुरू माउलींना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्की धावून येतात व आपल्याला संकटातून तारुन नेतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!