मित्रांनो, दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरू हे होत. याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त असतात, त्यामुळे तुम्हाला जर काही समस्या असतील, तर हा एक उपाय करायचा आहे.
तुम्हाला हा एक शनिवारच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. याचबरोबर शनिवारचा दिवस शनिदेवाचा आणि बजरंग बली हनुमानाचा दिवस मानला जातो. आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक वारी श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करत आहोत आणि या विशेष सेवेमध्ये आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करतो.
शनिवार सुरू झालेले आहेत आणि आज सेवेमध्ये जर आपण सगळ्यांनी श्री स्वामींची मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने सेवा केली, तरच या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळते. पण आज त्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे.
तसेच या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये घरातील महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुलं असे कोणीही सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात, तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देव घरासमोर बसायचं आहे, म्हणजे स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच शांततेसाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर संकट, दुःख, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हात जोडून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस बोलायचं आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम चंचलेस्वराय नमः” ” ओम चंचलेस्वराय नमः” हा श्री स्वामी समर्थ याचा अष्टनामावलीतील एक चमत्कारि क मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना मंत्र करताना कोणतीही घाई करायची नाही, या मंत्राचा जप अगदी सावकाश आणि हळुवारपणे तुम्हाला याचा जप करायचा आहे आणि ही सेवा मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करा. कारण विश्वासाने श्रद्धेने केलेली फळ आपल्याला नक्की मिळते.त्यामुळे तुम्ही ही सेवा करा, श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर करतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेजला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!