आजच जाणून घ्या, कसा होणार जगाचा विनाश..?? कलियुगाची पाच रहस्य.

मित्रांनो, हा कलियुग अतिशय शापित लोकांचा काळ आहे असे ही म्हटले जाते. व आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की, या काळामध्ये धर्माचा नाश होत असतांना श्री विष्णू हे आपले कलकी अवतार घेऊन या अ’धर्माचा नाश करून पुन्हा या धरतीवर धर्माचा संचार पसरवतील परंतु आजच्या लेखामध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की, द्वापारयुगात मध्ये म्हणजेच ज्या वेळी महाभारत चालू होते त्या वेळी श्रीकृष्णांनी या कलियुगामध्ये काही र’हस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच रहस्यमय गोष्टी आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

शास्त्रामध्ये श्रीविष्णु यांच्या प्रत्येक रूपाची कहाणी सांगितली गेलेली आहे आणि त्यांच्या कल्की अवतारा बद्दल ही काही माहिती सांगितलेली आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, कलियुगात या वेळेत आपला पृथ्वीवरून धर्माचा वि’नाश होईल आणि असेही म्हटले जाते की, जास्त क’लियुगाचा काळ आरंभ होत जाईल तसतसे रा’क्षस वृत्तीचे लोक भरपूर प्रमाणात आढळतील. या पृथ्वीचा वि’नाश करण्यासाठी हा काळ आहे असेही म्हटले जाते.

महाभारत हा ग्रंथ फक्त हिंदू धर्मियांचा अस नाही. तर संपूर्ण मानवजातीला उपयुक्त असणारा असा हा ग्रंथ आहे. ज्यामध्ये मानवजातीला उपयुक्त असणाऱ्या व त्यांना धर्माविषयी ज्ञान देणार्‍या माहिती या मध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर कलयुगा संबंधी काही माहिती या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. तेच आपण आजच्या या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे या कलियुगामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलावर अतिरिक्‍त प्रेम दाखवेल. तिच्या मुलासाठी खूप घा’तक ठरेल. त्यामुळे तिचे मूल आपल्या जीवनात काही चांगले करू शकणार नाही. त्याची आई त्याला इतके प्रेम दाखवेल कि, मोह माया मुळे तो मुलगा आपण स्वतःहून करण्यासारखे काही काम करू शकणार नाही. तो त्याच्या परिवारामध्ये अडकून राहील. आणि त्याचं जीवन तिथेच संपून जाईल आणि शेवटला तो अनाथ होऊन मरेल.

दुसरी गोष्ट म्हणजे या कलियुगामध्ये काही लोक काही म्हणण्यापेक्षा सर्वच लोक असे असतील की, जे दुतोंडी असतील. म्हणजेच त्यांच्या मनामध्ये दुसरेच कोणते तरी विचार चालू असतील व वरून वेगळेच वागत असतील. म्हणजे एखादा मनुष्य आहे. तो आपल्याला बाहेरून खूप चांगला वाटतो. परंतु त्याच्या मनामध्ये दुसऱ्याच गोष्टीचा विचार म्हणजेच त्या व्यक्तीच्या बरबादीचा विचार चालू असेल. असे प्रकारचे लोक असतील.

तिसरी गोष्ट म्हणजे या कलियुगामध्ये असे लोग असतील जे दिसायला खूप विद्वान आहेत. खूप महान आहेत. त्यांच्याकडे खूप अज्ञान आहे. परंतु ते राक्षस वृद्धीचे वृत्तीचे असतील. जे आपल्या या सृष्टीचा नाश करतील.आणि अशाच लोकांमुळे या धरतीवरती खूप राक्षसी निर्माण होतील. ते लोक असा विचार करतील की जो धनवान आहे तो कधी मरेल व त्याचे धन सर्व आपल्याला कधी मिळेल.

चौथी गोष्ट अशी की, या कलियुगामध्ये असे लोक असतील की जे
आपल्या मौजमस्ती मध्ये पैसे खर्च करतील. परंतु त्याच्या पैशाने कोणाचे अश्रू पुसले जात असतील तर, ते त्यांची मदत करणार नाही. या कलियुगामध्ये असमानता भरपूर प्रमाणात दिसून येईल. पाचवी गोष्ट मध्ये म्हणजे या कलियुगात अंत होत असताना लोकांना खूप वे’दना सहन कराव्या लागतील. खूप दुष्ट असा हा काळा असल्यामुळे लोकांना त्याचा परिणाम ही खूप दुष्ट प्रमाणात होणार आहे.

कलियुगामध्ये असेही लोक असतील की खूप मोठमोठे बंगले बांधण्यासाठी किंवा आपल्या मुला-मुलींच्या लग्नामध्ये भरपूर पैसे खर्च करतील. भरपूर आपले धन खर्च करतील. परंतु जर आपल्या शेजारील कोणत्या व्यक्तीला धनाची आवश्यकता असेल, त्याला आपल्या मदतीची गरज असेल, त्याला पैशांची गरज असेल तर त्याला मदत करणार नाही. ते खूप लोभी वृत्तीचे असतील. स्वतःच्या नातेवाईकांना मधील देखील कोणीही असू देत ते आपला मदतीचा हात पुढे करणार नाही.

परंतु या काळामध्ये काही लोक असे असतील की, जे लोक हरी नामाचा जप करत असतील. धन पैसा यामध्ये न अडकता ते देवाची भक्ती करत असतील. हरी नामाचा जप करत असतील. ते या कलियुगामध्ये वाचतील. व त्यांच्या जीवनाचा अंत झाला नंतर त्यांना भगवान विष्णूंचा ही आशीर्वाद मिळेल व ते स्वर्गा मध्ये प्रवेश करतील. अशाप्रकारे या काही पाच गोष्टी आहेत. ज्या कलियुगामध्ये घडणार आहेत असे श्रीकृष्णांनी आपल्या महाभारत या हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *