एप्रिल 2022 ते 2025 पर्यंत करोडोत खेळतील या 7 राशी, जीवनात सुरू होईल प्रगतीचा काळ.

जेव्हा ग्रहनक्षत्राची स्थिती अनुकूल असते, तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दु खाचा वाईट काळ संपतो आणि सुखाच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होतो. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सकारात्म क अनुभव काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

कारण ते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही महत्त्वपूर्ण ग्रहांची नशीब परिवर्तन होणार आहेत. अनेक घडामोडी घडून येणार आहे. याच काळात सूर्यग्रहण आणि अमावस्या देखील आहे. ज्योतिषानुसार सुख-दुःख बद्दलच्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो. ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक संकटाचा सामना करावा लागत असतो तसेच कामात अडचणी येत असतात.

कोणतेही काम व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही. या काळात अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. 24 एप्रिल रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार असून 27 एप्रिल रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहेत, तर 29 एप्रिल रोजी शनिदेव कुंभ राशि गोचर करणार असून, प्लुटो वक्री होणार आहे. या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशीच्या जीवनात आनंद घेवून येणार आहे.

मेष राशि : मेष राशीसाठी एप्रिल महिना विशेष अनुकूल ठरणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची तिथी आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक परिवर्तन देणारा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे. भगवान शनिचा आशीर्वाद आपल्याला अतिशय शुभफल देणार आहे.

वृषभ राशी: वृषभ राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याची शक्यता आहेत. जीवनात जी वाईट परिस्थिती असेल किंवा जीवनाची पैशांची तंगी आपल्या जीवनात सध्या चालू आहे ते आता काहीसे दूर होणार आहे. आपला राशी स्वामी शुक्र या काळात राशि परिवर्तन करणार आहेत. शुक्राचे होणारे राशिफल आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसाया तून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. चांगल्या लोकांची संगत करणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकते. उद्योग-व्यापार आपल्याला चांगली प्रगती घडून येऊ शकते.

कर्क राशी: कर्क राशीचा जीवनात आता सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. ज्या क्षेत्रात आपण मन लावून प्रयत्न केले तर नक्कीच मोठे यश प्राप्त होते. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नावलौकिक वाढणार आहे. या काळात धार्मिक क्षेत्रात देखील आपले मन लागणार आहे. एखाद्या संधीपासून आपल्याला चांगला लाभ प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. अचानक धनलाभाचे योग सुद्धा येऊ शकतात. आर्थिक क्षमता या काळात मजबूत होणार आहे.

कन्या राशी: कन्या राशिसाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ग्रह क्षेत्राची स्थिती अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळात आपल्या कमाईचा साधनांमध्ये वाढ होणार आहे. कमाईचे नवीन मार्ग या काळात उपलब्ध होतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न देखील या काळात साकार होऊ शकते. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर येतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकारणात एखाद पद देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते.

तुळ राशी : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अतिशय चांगले दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. नशिबाची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आनंदाची बहार येणार आहे. एखादा आपल्या जीवनात शुभकार्याची सुरुवात होणार आहे. आपल्या कल्पनेत असल्यास किंवा आपल्या स्वप्नात असणारा योजना साकार होणार आहे. संसारी सुखाचा मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कार्यक्षेत्र व पैशांची आवक वाढणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी: उत्तम प्रगती होणार आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले आहे म्हणजे मागील काही वर्षापासून आपण सतत प्रयत्न आहात त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मोठे यश प्राप्त होणार आहे. प्रगतीचा काळ लवकरच आपल्या जीवनात येणार आहे. नवीन कामाची सुरूवात जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. प्रगतीला गती प्राप्त होणार आहे. नव्या दिशा आपल्याला मिळतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता खूप मोठी आनंदाची बातमी देखील कानांवर येवू शकते.

कुंभ राशी: कुंभ राशिच्या जीवनात प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. ईश्वराचा असणारा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. व्यवसायात मोठे यशप्राप्ती होऊ शकते. सुखाची बहार आपल्या जीवनात येणार आहे. व्यापारातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. कमाईचे अनेक साधन देखील उपलब्ध होणार आहेत. व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सरकारी कामात देखील यश प्राप्त होणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *