ज्योतिष शास्त्रातील महत्त्वाचा ग्रह मानला जाणारा शनी ग्रह. 29 एप्रिल रोजी शनिदेव राशीचे परिवर्तन करणार आहेत मकर रास सोडून कुंभ राशीत परिवर्तन करतील. परंतु 5 जून पासून ते परत मकर राशीत येतील. 29 एप्रिल पासून या चार राशींमध्ये बदल होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.
मेष रास – मेष राशीच्या लोकांचे नावलौकिक होईल. कामाच्या ठिकाणी चांगले संबंध निर्माण होतील नोकरी मिळेल व्यापार- व्यवसायात काही अडचणी असतील त्या दूर होतील. शनीचा राशी बदल हा मेष राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल नोकरीची समस्या असतील.त्यामध्ये यश मिळतील काही अडचणी असतील त्यामध्ये देखील ते मुक्त होतील. धनसंपत्ती बाबत काही अडचणी असतील त्या दूर होतील. बढती मिळेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल
वृषभ रास – या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होईल तुमच्या मेहनतीला चांगले यश मिळू शकते. लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील कामाची प्रशंसा केली जाईल. तुमची पदोन्नती होईल धनलाभ होईल.
धनु रास – धनु राशीच्या लोकांना सुद्धा लाभ होणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल या राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार आहे. परदेशी प्रवास होऊ शकतो. लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरेल. या राशींच्या लोकांना खूपच फायदा मिळणार आहे.
मकर रास – या राशींना सुद्धा खूपच धनलाभ होणार आहे. नोकरी साठी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी या राशीच्या लोकांना खूपच महत्त्वाचा काळ आहे. नोकरीसुद्धा मिळू शकते तसेच जुन्या नोकरीत पगारवाढ बढती पदोन्नती होईल हा काळ व्यवसायांसाठी भरपूर प्रगती घेऊन येईल. या राशींच्या लोकांना व्यापारात सुधारणा होईल.
मित्रांनो काही वेळा असं होतं की ज्योतिष शास्त्रात जे काही सांगितले जाते त्याचा आपल्याला अनुभव येत नाही. अशा वेळी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह हे अशुभ स्थानावर आहेत. जो ग्रह आपल्या कुंडलीमध्ये परिवर्तन करत असेल तर तो अशुभ स्थितीवर असेल तर आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही.
त्यासाठी जर तुम्ही चांगले उपाय केले असतील तर त्याचे फळ तुम्हाला मिळेल जर ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर तुम्ही काही उपाय केले असतील तर काही बदल होऊ शकतात. यासाठी सुद्धा तुम्ही काही ज्योतिष शास्त्र तज्ञ यांचा ही सल्ला घेऊ शकता.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!