मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक राशीचे स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि महत्त्व असते. प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही त्याच्या राशीनुसार ठरविली जाते. प्रत्येक राशि चक्रात त्या त्या राशीचा एक स्वामी ग्रह देखील असतो जो त्यांच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रभावित करत असतो.
असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बनून येतात. ज्योतिष शास्त्रात म्हटले जाते, की लग्न फक्त एका विशिष्ट अशा व्यक्तीबरोबर केले जाते, म्हणजेच राशींच्या कुंडलीनुसारच लग्न जुळत असतात. अशा 4 राशींच्या लक्षणांचा उल्लेख ज्योतिषशास्त्रात देखील केला गेला आहे, अशा राशींमध्ये जन्मास आलेल्या मुली आपल्या पतीसाठी अतिशय भाग्यवान ठरत असतात, तसेच त्या सर्वोत्कृष्ट पत्नी असल्याचे देखील सिद्ध करतात.
कर्क – कर्क राशीच्या मुली नात्याशी निष्ठावान असतात. या राशीच्या मुली स्वभावाने खूपच भावनिक असतात, छोट्या- छोट्या गोष्टींवर भावनिक होणे यांच्या स्वभावात समाविष्ट असते. या राशीच्या मुली आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या असतात. त्या नेहमी स्थिर नातं शोधत असतात. असे म्हणतात की या राशीच्या मुलीने एकदा ज्या व्यक्तीशी नाते जोडले, तर मग त्या व्यक्तीचा हात आयुष्यभर सोडत नाहीत.
तुळ – तुळ राशीच्या मुली नात्यात संतुलन व स्थिरता प्रदान करतात. या मुली नाती जपण्यात खुप प्रामाणिक आणि निष्ठावंत असतात. या राशींच्या मुली आपल्या जीवनात खूप शिस्तप्रिय आणि स्वतःच्या आदर्शांवर चालणाऱ्या असतात. या मुली आपल्या घरासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. संकटाच्या वेळी त्या कधीही आपल्या जोडीदाराचा हात सोडत नाहीत. त्या कठीण परिस्थितीतही ठामपणे उभ्या असतात.
कुंभ – प्रत्येक परिस्थितीत स्वत: ला कसे बदलावे हे त्यांना माहित असते. या राशीच्या मुलींच्या म’नात त्यांच्या जोडीदाराबद्दल खुप प्रे’म असते. या राशीच्या मुलींचे जोडीदार स्वतःला भाग्यवान मानतात. असे म्हणतात की कुंभ राशीच्या मुली धैर्यवान, आत्मविश्वासू आणि मजबूत असतात. आपल्या हुशारीने सर्व समस्यांचा सामना करण्यास सक्षम असतात.
मीन – या राशीच्या मुलींचा स्वभाव खूप भावनिक आणि काळजी घेणारा असतो. या नेहमी आपल्या पतीची काळजी घेतात. या राशीच्या मुली कठीण काळात आपल्या जोडीदाराच्या बाजूने उभ्या असतात. आपल्या स्वभावामुळे कोणाचेही मन जिंकून घेतात.
आपण यांना आपले जोडीदार म्हणून निवडू शकता, कारण यांचा स्वभाव नि’स्वार्थ आणि नि’ष्पक्ष करणारा असतो. गंभीर आणि सं’वेदनशील असल्याने कोणीही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. भविष्यात ती सर्वोत्कृष्ट पत्नी असल्याचे सिद्ध होते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!