वि’व’स्त्र स्ना न केल्याने होते असे काही.. जाणून हैराण व्हाल

मित्रांनो, आपल्या घरातील वास्तुपुरुषाची आपल्या प्रत्येक कार्यावर बारीक नजर असते. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या दैनिक क्रिया कर्मासाठी काही नियम निर्धारित केले गेले आहेत. यामध्ये आपल्या स्ना नासंबंधी काही नियम सांगितले गेले आहेत.

जसे की आपल्याला कोणत्या वेळेस स्ना न केले पाहिजे? व कोणत्या वेळी स्ना न करणे योग्य नाही? कसे स्ना न केले पाहिजे? तसेच कशाप्रकारे नाही? महिलांनी कसे स्ना न केले पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजेत?

वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनाची दोन भिन्न अंग आहेत. आपल्याकडून केले गेलेल्या प्रत्येक कामाचे फळ आपल्याला यानुसारच मिळत असते. आपण दिवसभर जे काम करतो, जे बोलतो, ऐकतो, खातो, पितो व प रिधान करतो त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर अवश्य पडत असतो.

महिलांनी सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिले स्ना न केले पाहिजे. त्यानंतर स्वयंपाक घरात प्रवेश केला पाहिजे. तसे तर शास्त्रांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठून स्ना न करणे सगळ्यात शुभ मानले गेले आहे.

कारण ही वेळ देवतांच्या स्ना नाची आहे. परंतु हे सं भव होत नाही त्यामुळे सकाळी जितक्या लवकर होईल इतक्या लवकर महिलांनी स्ना न केले पाहिजे. लवकर स्ना न केल्यामुळे शरीरात स्फूर्ती टिकून राहते. कामासाठी उत्साह कायम राहतो, स्वास्थ्य चांगले राहते, आळस कमी होतो, न कारात्मक विचार मनात येत नाहीत. त्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवर होत असतो.

दुसरी गोष्ट म्हणजे मीठ आपल्या रोजच्या खाण्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. जेवणातील स्वाद वाढवण्या व्यतिरिक्त मीठ वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. जर एखाद्या घरात खूप क लह, भांडणं होत असतील तर त्या घरातील महिलांनी आंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळावे.

वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते. वाटते राहू-केतू चे दुष्परिणाम आम्हाला न ष्ट करते. काय केल्यामुळे घरातील सर्व न कारात्मकता दूर होते, तणाव दूर होतो, सुख, शांती आणि समृद्धी येते. स्ना न करताना पूर्णपणे न’ ग्न होऊन स्ना न करणे हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे मानले गेले आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे स्ना नानंतर देवाच्या पूजेला शास्त्रांमध्ये महत्व आहे. स्ना नानंतर देवाचे नामस्मरण केल्यामुळे व पूजाअर्चा केल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते, सुख शांती येते म्हणून महिलांनी सकाळी स्ना न केल्यानंतर देवाचे नामस्मरण करावे. त्यामुळे मा नसिक तणाव दूर होतो, राग द्वे ष नाहीसा होतो, स्नेह कायमचा टिकतो.

पद्मपुराण हे हिंदू धर्मातील सर्वात मोठे पुराण आहे. त्यात सांगितले गेले आहे की भगवान श्रीकृष्णाने गोपीकांची श’स्त्रे चोरली. पण सर्व महिलांना त्यानुसार अशी शिकवण दिली गेली आहे की वि व’स्त्र होऊन कधी स्ना न करू नये. कारण अपरोक्ष रीतीने तुम्हाला जी व जं तू पाहत असतात.

पुराणानुसार जेव्हा आपण स्ना न करतो तेव्हा आपले पूर्वज आपल्या आसपास असतात व आपल्या वस्त्रांमधून पडणारे पाणी ते ग्रहण करतात आणि तृप्त होतात. पण वि व’स्त्र स्ना न केल्यामुळे ते अ तृप्त राहतात व आपल्यावर नाराज होतात. म्हणून महिलांनी कधीही वि व’स्त्र होऊन स्ना न करू नये. महिलांनी सा र्वजनिक ठिकाणी कधीही वि व’स्त्र होऊन स्ना न करू नये.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *