छोट्याश्या वेलचीचा हा चमत्कारी उपाय.. सुंदर पत्नी हवी असेल तर नक्किच करा..!!

काळानुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. आणि या फेजमधून प्रत्येकालच जावे लागते. जेव्हा पण व्यक्तीच्या जीवना मध्ये खुशाहाली येते तेव्हा व्यक्ती कोणत्याही चिंते शिवाय तिचे जीवन जगते. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ लागतात, तेव्हा मात्र ती व्यक्ती विचलित होते आणि आपल्या समस्यां मधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते.

या जगात कोणत्याही एका व्यक्तीच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आनंद टिकून राहत नसतोच.. जर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य आनंदी असेल तरी येणाऱ्या काळात त्याला नाना विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच जर त्याच्या जीवनामध्ये समस्या सुरू असतील तर येणाऱ्या पुढच्या काळात त्याचे आयुष्य आनंदी होऊ शकते.

आपण काळाला थांबवू शकत नाही ना.. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये येणाऱ्या दुःखांना देखील थांबवू शकत नाही. हे कुणाच्याही हातात नाही. परंतु असे काही उपाय आहेत जे योग्य पद्धतीने केल्याने आपण आपल्या समस्या दूर करु शकतो. किंवा तसं करण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो. अनेक वेळा पाहिलं जातं की कधी कधी.

एखादी लहान गोष्ट सुद्धा खुप फायद्याची ठरून जाते. तशीच काहीशी वस्तु आज आपण बघणार आहोत. स्वयंपाक घरामध्ये वापरली जाणारी छोटीशी एक इलायची सुद्धा अतिशय गुणकारी आणि फायदेशीर ठरु शकते. ही हिरवी इलायची सुद्धा खूप गुणकारी आणि फायदेशीर आहे. आपल्या भारतीय शास्त्रामध्ये इलायचीला विशेष स्थान दिलेले आहे.

जर आपण या इलायची चे काही उपाय करून पाहिलेत तर आपण आपल्या जीवनामध्ये आश्चर्यकारक असे लाभ प्राप्त करु शकतो. ही इलायची भलेही दिसायला खुप लहान असते पण आपली ती मोठ्यात मोठी कामे सहज करू शकते. मग त्यासाठी आपण काय उपाय करायला हवे आहेत.. ते चला जाणून घेऊयात.

जर एखाद्या व्यक्तीला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्या पर्समध्ये पाच इलायची जरूर ठेवाव्यात त्यामुळे आपल्याला पैशासंबंधी कोणत्याही समस्या येणार नाही. आणि तुमची पर्स देखील पैशांनी भरलेले राहील असे म्हटले जाते त्याच बरोबर तुमचा विनाकारण खर्च सुद्धा होत नाहीत.

सध्याच्या काळामध्ये असे अनेक सुंदर मुलं आहेत. जे एक सुंदर पत्नी चे कामना करतात. जर तुम्हाला सुद्धा सुंदर पत्नी हवी असेल तर गुरूवारच्या दिवशी सकाळी पाच इलायची गुरूवारच्या दिवशी एका पिवळा कपड्यामध्ये बांधून एखाद्या निर्धन व्यक्तीला दान कराव्यात. त्यामुळे तुमची म’नोकामना पूर्ण होते.

असे म्हणतात एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळत नसेल किंवा त्याला नोकरी मध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा उत्पन्नामध्ये वाढ होत नसेल तर रोज रात्री एका हिरव्या कापडामध्ये एक इलायची बांधून आपल्या उशाशी ठेवावी.

सकाळी उठल्यानंतर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला ती देऊन टाकावी. त्यामुळे तुम्हाला अचानक लाभ मिळतो असे म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात काय तर जशी ही छोटीशी इलायची आपल्या खाण्याचा स्वाद वाढवते तसेच ती आपल्या आयुष्याचा सुद्धा स्वाद वाढत होते असेच म्हणायला हवे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *