मित्रांनो, आज आपण अशा वस्तूबद्दल माहिती बघणार आहे की, जी वस्तू माता लक्ष्मी ला खूप प्रिय आहे. ती वस्तू म्हणजे दही, आपल्यातील बरेचजण दहीचा वापर अनेक उपाय करण्यासाठी करत असतात. पण मित्रांनो दह्यासोबत अशा काही वस्तू आपल्या घरांमध्ये आणल्या जातात की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि त्यामुळेच आपल्या घरातील धनसंपत्ती कमी पडण्यास सुरुवात होते म्हणजेच आपल्यावर गरीब येण्यास सुरुवात होते.
मित्रांनो आपल्यातील बरेच जण दिवस-रात्र मेहनत आणि कष्ट करत असतात परंतु त्यांना त्याचे म्हणावे तितक्या प्रमाणात फळ मिळत नाही. कारण आपण काही वस्तू घरामध्ये आणत असताना त्या चुकीच्या पद्धतीने आणत असतो. मित्रांनो, आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात की, ज्यामुळे आपण आपल्या घरातील धन संपत्तीत वाढ करू शकतो आणि त्याचप्रमाणे घरात जास्तीत जास्त पैसा येऊ लागेल आणि घरात आलेला पैसा जास्त काळ टिकून राहतो, घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते.
मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार व तंत्र मंत्र शास्त्रानुसार दह्यासोबत घरामध्ये जर दूध आणले तर हे अशुभ मानले गेले आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोन्ही प्रकट झाल्या, लक्ष्मी म्हणजे अशा गोष्टी तिच्या शुभ आहेत आणि ज्या पैसा,धन, वैभव, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा, सौभाग्य या सर्व गोष्टीचा संबंध लक्ष्मीशी असतो आणि तो लक्ष्मी म्हणजे दुःख,दरिद्रता,नैराश्य आणि क्लेश ,वाद विवाद या सर्व अशुभ गोष्टी अलक्ष्मी शी संबंधित आहेत.
आज आपण वस्तूबद्दल माहिती पाहणार आहोत ती वस्तू म्हणजे दही. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की दही के माता लक्ष्मी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दह्या सोबत ही वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची नाही. आपण दुकानातून दुधाबरोबर जर आपण दही घरी आणले तर त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळेच आपल्या घरात वारंवार वाद-विवाद होण्यास सुरुवात होतात.
ज्या घरांमध्ये दूध आणि दही या दोन्ही वस्तू एकाच पिशवीमध्ये आणल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही आणि त्यामुळे त्या घरातील सर्व पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होण्याची सुरुवात होतात त्याचप्रमाणे जर आपण ह्या दोन गोष्टी एकत्र घरात आणल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. त्यामुळेच आपल्या घरावर मोठे संकट येण्याची शक्यता असते त्याचबरोबर आपल्या घरावर दारिद्रता किंवा गरीबी येऊ शकते.
दही आणि दूध एकच वेळ बाजारातून घरी आणल्यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि घरातील लक्ष्मी निघून जाते,त्यामुळे शक्यतो बाजारातून दूध आणि दही एकाच वेळी खरेदी करणे आणि या दोन वस्तू आपल्या घरामध्ये एकाच प्रवेश करता कामा नयेत. तर मित्रांनो ही एकच गोष्ट आपल्याला बाजारातूनही खरेदी करताना लक्षात ठेवायची आहे
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!