घरात कुणीही आजारी असेल तर त्यांच्या कपाळावर हात ठेवून बोला हा मंत्र.

मित्रांनो जर सगळे उपचार घेऊन देखील घरातील व्यक्तीचे आजारपण दूर होत नसेल तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरातील त्या सदस्याचे सर्व आजार काही दिवसात दूर होईल आणि त्याचबरोबर तो आजारी माणूस सुद्धा काही दिवसात उठून बसेल.

मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहात असेल किंवा सारखा आजार तिजार सुरू असेल. दवाखाने फिरून झाले, डॉक्टरांकडे जाऊन झाले, सर्व ट्रीटमेंट करून झाली. मोठमोठे डॉक्टरांचे उपचार घेऊन आणि त्याच बरोबर त्यांनी लिहून दिलेली महागडी औषधे घेऊन सुद्धा जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण दूर होत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय, हा तोडगा करून बघा,

हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एका मंत्राचा अकरा वेळा बोलायचा आहे परंतु या मंत्राचा जप करत असताना आपल्याला आपल्या घरातील आजारी माणसाजवळ बसायचं आहे. आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र 11 वेळेस तुम्हाला बोलायचे आहे.

मित्रांनो ह्या मंत्रात खूप शक्ती आहे. ह्या मंत्रात आजारी माणूस बरा होऊ शकतो. परंतु मित्रांनो या मंत्राचा जप केला नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी याचा परिणाम त्या व्यक्तीवर होणार नाही या मंत्राचा जप केल्यामुळे त्याचा त्या व्यक्तीवर प्रभाव पडण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. त्या व्यक्तीचे आजारपण दूर होण्या साठी आपल्याला या मंत्राचा जप करत असतानाच खूप सेवा करावी लागते आणि त्याच बरोबर खूप दिवसांची वाट बघावी लागते, तेव्हा हळूहळू आपल्याला फरक जाणवू लागतो.

तुम्ही जर निरंतरतेने हा मंत्र बोलाल तर या मंत्राचा परिणाम हळूहळू त्या आजारी व्यक्तीवर होण्यास सुरुवात होईल. हा मंत्र तुम्ही तुमच्या घरातील आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोलाल तर नक्की काही दिवसातच आजार कमी होईल, आजार दूर होईल आणि आजारी माणसाला बरे वाटेल. मित्रांनो हा प्रभावी मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र आहे.

तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत असेल आणि तुमच्यापैकी बरेच लोक हा मंत्र बोलत सुद्धा असतील देवघरासमोर बसून. परंतु देवघरासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप केला तरीही चालेल परंतु त्याचबरोबर जर तुमच्या घरातील आजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून सुद्धा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

परंतु मित्रांनो जर आपल्या घरामध्ये आजारी माणूस घरात असेल किंवा कोणताही आजार असेल, कोणतीही पीडा असेल, व्याधी असेल तरी तुम्ही आजारी माणसा जवळ बसा. तुमचा उजवा हात त्या आजारी माणसाच्या कपाळावर ठेवा आणि हा मंत्र बोला. मित्रांनो हा प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक मिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्”.

अगदी सोपा मंत्र आहे. तुम्हाला फक्त 11 वेळा मंत्र आजारी माणसाला जवळ बसवून त्याच्या कपाळावर हात ठेवून बोलायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केलात तरी यामुळे काही दिवसांमध्येच की आजारी व्यक्ती बरी होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *