स्वामी प्रचितीचा अनुभव घ्यायचा असेल तर झोपताना बोला ‘हा’ मंत्र… सकाळीच पहा च’मत्कार घडेल…!

मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांनी केवळ दोन सेकंदांसाठी एक मंत्र सांगितला आहे तो जेव्हा आपण जेव्हा झोपतो त्यावेळी झोप लागण्यापूर्वी आपण जी दिवसभरातील कार्य आठवत असतो.
त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे आपल्याला झोप तर चांगली लागतेच शिवाय आपली सर्व कार्ये मा र्गी ही लागतात. अगदी सोपा मंत्र आहे हा.

मात्र काही जणांना झोपच लागत नसते. त्यांना अनेक प्रकारची औषधे घेऊनच झोप येण्याची सवय लागून राहिलेली असते. तर काही जणांना वेगवेगळ्या काळजी असल्यामुळे झोप लागत नसते. यापैकीच आणखी दुसरे एक कारण म्हणजे दिवसभरात आपल्याकडून काहीतरी मोठी चूक झाली असल्यास किंवा कुठली तरी अ’डचण आपल्यावर येणार हे माहित झाले असल्यास आपणाला चै’न पडत नाही तर रा’त्री झोप लागत नाही अशा अनेक कारणांमुळे आपली झोप उडालेली असते.

मित्रांनो जर झोपच झाली नसली तर आपली कुठलीच कामे आपल्या हातून सरळ होत नाहीत. यामुळे आपल्याला आपल्या शरी’राची मरगळ तर असतेच त्याचबरोबर आपण मा’न सिक दृष्ट्याही मरगळलेले असतो. यामुळे कुठलेही कार्य करण्यास म न ध’जाव’त नाही. कुठल्याच कार्याला उ’त्साह राहत नाही. तुम्ही-आम्ही सर्वजण रोज विविध कामे करतो. त्यामध्ये अनेक कामांचा समावेश असतो.

जसे की आपली काही असेल ती नोकरी, व्यवसाय, शेती, गुरेढोरे पाळणे, मुलांना सांभाळणे, वृ’द्धांच्या तब्येतीची काळजी घेणे, प्रवास करणे, औषध उपचार पाहणे अशा अनेक प्रकारांनी आपण दिवसभर कार्यरत असतो. दिवसभर ही कार्ये आटोपल्यानंतर रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा स्वामी म्हणतात की एक दोन सेकंदाचा मंत्र बोला की ज्यामुळे आपली उद्याची कार्ये मा र्गी लागतील.

यासोबतच घरातील वातावरणही खूप चांगले बनेल. त्यासाठी केवळ दोन सेकंद म्हणावयाच्या मंत्राची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने हा मंत्र कधी म्हणावा कसा म्हणावा याचीही माहिती आपण घेणार आहोत.

रात्री झोपताना हा स्वामींचा फक्त एका मिनिटाचा मंत्र म्हणा च’मत्कार घडेल आपली मोठी कामे यशस्वी होतील. मित्रांनो जेव्हा कधी आपण दिवसभराची सर्व कामे आटपून रात्री झोपी जात असतो तेव्हा आपण दिवसभर केलेल्या कार्य याची म ना त ल्या म ना त उजळणी होत असते. आणि यानंतर आपण झोपी जात असतो.

हा जो मंत्र आहे तो म्हणजे क्लिम नमः असा आहे. हा मंत्र तीन वेळा झोपताना म्हणावयाचा आहे. सुरुवातीला हा मंत्र म्हणताना आपले हात डोळे कपाळ यावर ठेवून हा मंत्र तीन वेळा म्हणावयाचा आहे क्लिम नमः, क्लिम नमः, क्लिम नमः असे म्हणावयाचे आहे.

त्यानंतर या मंत्राचा जप पुन्हा एकदा तीन वेळा हृ’दयावर हात ठेवून करावयाचा आहे. आणि शेवटी आणखी एकदा असाच हा मंत्र पुन्हा एकदा तीन वेळा आपल्या बें बी व र हात ठेवून म्हणावयाचा आहे. हा मंत्र आपण रोज म्हटला तरी चालेल या मंत्रामुळे आपणाला चांगली झोप लागेल. वा’ईट स्व’प्ने पडणार नाहीत. याचबरोबर आपली सर्व कार्य मा र्गी लागतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्र’द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *