जिवनात या 4 चुका करा यचे टाळा, अन्यथा म’रेप र्यंत कष्ट संपणार नाहीत.

मित्रांनो, चुका आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम घेऊन येऊ शकतात. म्हणून आपण अशा चुका करणे टाळले पाहिजे. आपण आपले जीवन जगत असताना काही दुसऱ्यांचा विचार करून काही गोष्टी करीत असतो.

आपण आपल्या मनाला पटेल त्या गोष्टी करत नाही. कारण आपण दुसऱ्यांचा विचार करीत असतो. परंतु मित्रांनो जर आपण दुसऱ्याचा विचार करून काही गोष्टी केल्या त्या चुका असतात. नेमक्या कोणत्या आहेत त्या चुका? जाणून घेऊयात.

पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे दुसऱ्यांचे दोन टक्के सुख बगून आपण आपले शंभर टक्के जीवन खराब करून घेतो . आपल्याला परवडत नसताना देखील दुसरा घेतो म्हणून आपण पण त्या वस्तू घेऊ लागतो. गरज नसताना वस्तूवर खर्च करायला लागतो.

ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या आहेत त्याच वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत. दुसऱ्याने घेतली म्हणून आपण ती वस्तू घेणे किंवा त्यात पैसे खर्च करणे हे खूपच चुकीचे आहे. दुसरा खूपच सुखी आहे हे पाहून आपण दुखी होणे. यामुळे आपले आयुष्य कमी व्हायला सुरुवात होते.

आपल्या सर्वांना असे वाटत होते की, सुशांत सिंग राजपूत आपल्या आयुष्यात खूप खुश आहे पण त्याने आत्महत्या केली. तेव्हा समजले की तो डिप्रेशन मध्ये होता. त्याला ड्रक्स् चे व्यसन होते. यामुळे मित्रांनो दुसऱ्यांचे दोन टक्के सुख बगून आपण आपले शंभर टक्के जीवन खराब करू नका. तुम्हाला जे आवडते त्या गोष्टी नक्की करा.

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पैशांची बचत करता. परंतु जर आपल्या घरातील एखाद्याला अचानकपणे दवाखान्यात घेऊन जावे लागते. पंधरा दिवसाचे बिल लाखो रुपये होतील. तर आपली बचत केलेली सर्व संपून जाते. तर इतरांकडून उसने घ्यावे लागते.

म्हणून आपल्या परिवारसाठी हेल्थ इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. यामुळे सर्व खर्च हा इन्शुरन्स कंपनी उचलते. त्यामुळे आपल्याला कोणाकडून हे उदार पैसे किंवा कर्ज घेणे याची गरजच भासणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे फिक्स्ड डीपोजीट आणि सेनसेक्स मध्ये आपली गुंतवणूक ठेवू नका

चौथी गोष्ट तुमचे आयुष्य हे तुमचे आहे. ते तुमच्या सुखासाठी आणि तुमच्या परिवारासाठी जगायला शिका. दुसऱ्याच्या सुखासाठी जगायचे नाही. आपल्यासाठी तसेच आपल्या परिवारासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत. दुसऱ्यांचा विचार करून आपले जीवन जगणे हे खुप चुकीचे आहे.

तर मित्रांनो तुम्हाला तुमचे आयुष्य हे सुखी जगावे तसेच आपला परिवार आनंदाने जगावा असे वाटत असेल तर या गोष्टी करणे टाळले तर तुमचा सर्व परिवार आनंदी होईल. तुमच्या घरात कायम आनंदी वातावरण निर्माण होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *