कामदा एकादशी या ठिकाणी ठेवा एक चांदीचा सिक्का, धन वर्षाव होईल, नेहमी घरात भरभराट राहील.

हिंदुधर्मशास्त्रात सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे एकादशीचे व्रत मानले जाते. आणि म्हणूनच हा उपाय करताना आपण भगवान श्री हरी श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रितपणे सोबत विधी विधानानुसार पूजा करणे आवश्यक आहे.

मित्रांनो वर्षभरात चोवीस एकादशी येतात. या चोवीस एकादशी पैकी कोणत्याही एका एकादशीस आपण हा उपाय करू शकता. खरं तर एकादशीच्या रात्री, तांदळा च्या डब्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. मित्रांनो या एका वस्तूच्या प्रभावाने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसते. व यामुळे घरात धन सुख समृद्धी, वैभव निर्माण होते. तर मित्रांनो हा उपाय नक्की कसा करायचा आहे.

आता त्याचे नियम कोणते आहेत याबद्दल आपण अगदी सविस्तर आणि थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो एकादशी तिथी म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. आपण भगवान श्री हरी श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रितपणे सोबत विधी विधानानुसार पूजा करणे आवश्यक आहे.

आता येथे तुम्ही गोंधळून किंवा भिऊन जाऊ नका की विधिवत म्हणजे ब्राम्हणांना वगैरे बोलवावे. लागेल काय तर मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की ही पूजा तुम्ही अगदी ज्या प्रकारे देवपूजा करता अगदी त्या प्रकारे एका पाटावर भगवान श्री हरीं आणि माता लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करू शकता. ही पूजा सकाळी, किंवा सूर्यास्तानंतर सायंकाळी देखील करू शकता.

अगदी केव्हाही करू शकता. मित्रांनो ही पूजा करत अस ताना आपण एक छोटी गोष्ट करायची आहे. ती म्हणजे आपल्याला इतकेच करायचे आहे की, हे पहा माता लक्ष्मीस काही वस्तू अत्यंत प्रिय असतात. त्यामध्ये अक्षद म्हणजे न तुटलेले फुटलेले तांदूळ, कुंकू, चांदी.

विलायची, केशर, लवंग, या वस्तू माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहेत. खर तर एकादशी तिथीस आपण अक्षद चे सेवन करू नये, हिंदुधर्मशास्त्रात असे मानले जाते की एकादशी तिथीस मसूर डाळ, वांगी , किंवा मां’साहार या गोष्टी वर्ज कराव्यात. आणि आपण ते माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करत आहोत म्हणून या नियमांचे पालन आपण आवश्य करावे.

या दिवशी भात म्हणजे तांदूळ खाऊ नका. तर मित्रांनो आपण नक्की काय करायचे आहे. आपण माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना एक चांदीचा सिक्का तो तुम्ही वापरू शकता. हा सिक्का माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचा आहे. ठेवताना तो गंगाजलंने धुवून घ्यायचा आहे.

हा सिक्का एका पत्रात माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचा आहे. आणि नंतर आपण विधिवत माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा करायची आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर या एकादशी तिथिच्या रात्री आपण आपण आपल्या किचनमध्ये तांदळाच्या डब्यात हा चांदीचा सिक्का टाकायचा आहे.

तो टाकण्यापूर्वी माता लक्ष्मीना आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना मनोभावे प्रणाम करून वंदन करून पार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील धनाची समस्या दूर करण्याची आणि आपल्या घरात धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नंतर त्या ठिकाणाहून हा सिक्का उचलुन आपण तांदळाच्या डब्यात टाकायचा आहे.

मित्रांनो संपूर्ण वर्षभर हा सिक्का त्याच ठिकाणी राहील मात्र दीपावली येईल तेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी हा सिक्का या लक्ष्मीपूजेत ठेवायचा आहे. नंतर तो तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे. अगदी छोटा उपाय आहे नक्की करून पहा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्या ही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *