जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या म’धुचंद्राच्या रा’त्री दूधाने भरलेला ग्लास पिण्याचे भाग्य लाभले असेल आणि जर तुम्ही बॅचलर असाल तर तुम्ही चित्रपटांमध्ये वधूला वरासाठी दूधाचा ग्लास आणताना पाहिले असेलच. हिंदू धर्मात ही परंपरा खूप लोकप्रिय आहे, पण ही परंपरा कधी सुरू झाली याबाबत शंका आहे.
म’धुचंद्रात नवविवाहित जोडप्यांसाठी सामान्य नाही तर खास दूध तयार केले जाते. हे दूध अनेक वेगवेगळ्या घटकांनी बनलेले असते. खास तयार केलेले हे दूध नवविवाहित जोडप्यांसाठी फायदेशीर आहे. या परंपरेमागे शास्त्रीय कारणही आहे.
विवाह म्हणजे केवळ दोन हृदयांचे मि’लन नाही तर दोन श’रीरांचे मिलन देखील आहे. या भा’वनेबाबत प्रत्येकाच्या म’नात वेगवेगळे विचार येतात. सर्वात खास भा’वना म्हणजे लग्नाची पहिली रात्र कारण प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी ही रात्र खूप महत्त्वाची असते.
या रात्री अनेक धार्मिक विधी देखील केले जातात. या प्रसंगी सर्वात प्रसिद्ध विधी म्हणजे वराला एक ग्लास केशर दूध देणे. हा विधी तुम्ही अनेक चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये पाहिला असेल. किंवा कदाचित तुम्हाला वैयक्तिक आयुष्यातही याचा अनुभव आला असेल. पण हा विधी करण्यामागील कारण काय? तुम्हाला माहीत आहे का?
लग्नाचा महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे मधुचंद्र. या शेवटच्या टप्प्यानंतर नवविवाहित जोडपे गृहस्थ जीवनात प्रवेश करतात. नवविवाहित जोडपे त्यांच्या म’धुचंद्राच्या संदर्भात अनेक प्रकारची स्वप्ने त्यांच्या मनात ठेवतात. हा काळ खास बनवण्या साठी, नवविवाहित जोडपे अनेक प्रकारे प्रयत्न करतात, याचबरोबर या रात्री एक ग्लास भरुन दूध पिणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. चला जाणून घेऊया मधुचंद्राच्या रात्री केसरयुक्त दूध पिणे का आहे महत्त्वाचे?
दूध तयार करण्याची पद्धत – या दुधात केशर, हळद, साखर, काळी मिरी पावडर, बदाम आणि एक विशिष्ट प्रकारची बडीशेप मिसळली जाते. या सर्व गोष्टी मिसळल्यानंतर दूध गरम केले जाते. नंतर दुध थोडे थंड झाल्यावर ते वराला दिले जाते. गोडपणासाठी दुधात साखर घालू नये, गोड दूध कफाचे कारण असू शकते. त्यात साखर मिसळून प्यायल्याने कॅल्शियम नष्ट होते. त्यात नैसर्गिक गोडवा आहे. गोड हवे असल्यास मध, सुकी द्राक्षे किंवा मिश्री घाला.
दूध किती फायदेशीर आहे ? लग्नाच्या पहिल्या रा’त्री वराला दिल्या जाणाऱ्या या खास दुधात काळी मिरी आणि बदाम मिसळले जातात. दूध उकळल्यावर त्यातून काही घटक बाहेर पडतात, जे जोडीदारासोबत शा’रीरिक सं’बंध ठेवण्याची इ’च्छा वाढवतात. त्यामुळे नवविवाहित जोडप्याचे नाते अधिक चांगले बनते. पूर्वी लग्नाआधी वधू-वर एकमेकांना ओळखत नसत, त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री वधू-वर खूप घाबरलेले असायचे. दुधाच्या बहाण्याने दोघांमध्ये संभाषणाची प्रक्रिया पुढे जात असे. त्यामुळे अस्वस्थता कमी होत असे. असे मानले जाते की हे दूध प्यायल्याने प्रे’म वाढते.
दूध हे औषध आहे – हळद, मिरी आणि बडीशेप असलेले हे दूध अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. वरील घटक असलेल्या दुधात अँटी-बॅक्टेरियल आणि रो’गप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. दूध प्यायल्याने अस्वस्थता कमी होते आणि उत्साह वाढतो. यासोबतच या दुधात केशर आणि बदामाच्या सुगंधाने हा’र्मोन्सचा प्रसारही जास्त होतो आणि वराचा मूड चांगला राहतो.
या दुधात काळी मिरी, बडीशेप आणि हळद मिसळले जाते, ज्यामुळे ते अँटी-बॅक्टेरियल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मिश्रण बनते. वधू जेव्हा हे दूध तिच्या जोडीदाराला स्वतःच्या हाताने देते, तेव्हा त्यांच्यातील हा क्षण त्यांच्या नात्याला उ’बदारपणा देतो, ते एकमेकांच्या जवळ येतात.
हे दूध दोघेही एकत्र पितात तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढते. असे केल्याने त्यांचा रो’मान्स वाढतो आणि दोघांनाही आनंद मिळतो. जेव्हा कोणी पहिल्यांदा शा’रीरिक सं’बंध बनवतो तेव्हा संसर्गाचा मोठा धोका असतो. हे विशेष दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवून हा धोका कमी करते.
टीप- येथे दिलेली माहिती धा’र्मिक श्र’द्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा… तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे’अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!