शुक्रनिती नुसार, महिलांच्या या 3 सवयी पतीला बनवतात कं’गाल.

शुक्रनिती म्हणजे विजय प्राप्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या कु’टनीती म्हणून ओळखल्या जातात. त्या आपणास यशस्वी, किंवा अयशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जीवनात येणाऱ्या अ’डचणी दूर करण्यासाठी शु’क्रनितीचा नक्की वापर करा. महिलांविषयी खूपच सत्य व रोचक माहिती शुक्राचार्य यांनी दिली आहे. जीवनात जर फसगत होऊ नये असं वाटत असेल तर एकवेळ शुक्रनितीचा अभ्यास जरूर करावा.

या व्यवहारी जगात आयुष्य जगत असताना काही गोष्टी ज्या आपण दुर्लक्षित करतो त्या काही वेळेस आपल्या या व्यवहारी जगात आयुष्य जगत असताना काही गोष्टी ज्या आपण दुर्लक्षित करतो त्या काही वेळेस आपल्या आयुष्यावर इतकं परिणाम करतात. काही गोष्टी आपण अजाणतेपणी करतो तर काही गोष्टी कितीही बंधनकारक असल्या तर त्या मुद्दाम करतो. परंतु परिणाम आपल्याला भो’गावे तर लागतात. त्यामुळे काही गोष्टींची काळजी ही आधीच घ्यायला हवी.

पती आणि पत्नी मधील नाते सं बं ध कसे आहेत त्यावरती त्यांचा संसार अवलंबून असतो. तसेच जीवनात काही गोष्टी आपण लक्ष देऊन केल्या पाहिजेत. आपल्याला सर्वांना दानवांचे गुरू शुक्राचार्य ठाऊक आहेतच, त्यांचा आशीर्वाद दानवांचे विजयाचे कारण होता. पतीच्या यशाचे कारण जर पत्नी असते तसेच पतीच्या अपयशाचंही कारण ती बनू शकते ते देखील काही छोटयाशा गोष्टींमुळे.

स्त्रीचा स्वभाव, तिची नजर, स्त्रीचं व’र्तन याचा परिणाम त्या स्त्रीच्या पतीच्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे या अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांना माहीती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही स्त्रीच्या मोहाला ब’ळी पडणारच नाही. तुमची बरबादी होणार नाही.

काही दु’ष्ट स्त्रिया या खूप ढों’गी असतात. नाटकं करत जगतात, त्यामुळे पुरुषांनी अशा स्त्रियांपासून देखील दूर रहावे. स्त्रिया नाटक करून सारं काम आपल्या पतीकडून करवून घेतात. त्यामुळे त्यांचे रंग वेळीच ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे.

दुष्ट स्त्रिया या आयुष्यभर खो’टं बोलतात, त्या खोटं बोलण्यात कोणत्याही थ’राला जाऊ शकतात, म्हणून कोणत्याही पुरुषाने कधीही स्त्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवायला नको. सर्व गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. तसेच आईला बायकोचं ऐकून तर बायकोला आईच ऐकून थेट बोलू नये.

तिसऱ्या काही स्त्रिया या खूपच ला’लची असतात. त्या इतक्या लालची असतात त्या त्यांच्या मागण्या संपतच नाहीत त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करताना त्यांचे पती सर्व संपत्ती गमावून बसतात. अशा लालची महिला आपल्या पतीच्या नजरेआड काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.

काही स्त्रियांना खूपच भ’यंकर अ’हंकार असतो, त्यांना त्यांच्या रूपावर, सौंदर्यावर खूप माज असतो त्यामुळे त्या स्वतःच्याच जगात जगत असतात व बाकी लोकांना कंगाल करतात. अशा स्त्रियांपासून पुरुषांनी नेहमीच सावध राहणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही पूर्णपणे कंगाल, ब रबाद होऊ शकता.

प्रकारच्या दु’ष्ट स्त्रिया या विचार न करता कोणतीही गोष्ट करत असतात त्यामुळे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. अ’विचारिपणे केलेली गोष्ट ही नु’कसान पोचवते त्यामुळे तुम्ही अशा स्त्रियांपासून दूर रहा. काही स्त्रिया या कपट कारस्थान करण्यात माहीर असतात.

त्यांचे कर्म वेळीच पारखून अशा गोष्टी करण्यापासून त्यांना परावृत्त करा. अशा वेळी तुम्ही जास्त सावध, विचार करून वागले पाहिजे. शुक्र नितीनुसार काही स्त्रिया या कमालीच्या स्वा’र्थी असतात, त्या स्वतःच्या स्वा’र्थासाठी कोणत्याही थ’राला जाऊ शकतात. एखाद्याचा जी’व जरी गेला तरी अशा स्त्रियांना काहीच वाटत नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *