मंदिरात पूजा करण्यापूर्वी नक्की करा हे 1 काम, जीवनात चांगले काहीतरी नक्कीच घडेल.

मित्रांनो, आपण मंदिरात गेलो की, भगवंतांचे पूजन करतो. वंदन करतो. प्रार्थना करतो व देवासमोर दिवा लावतो. धुप, अगरबत्ती लावतो. तो त्यांना विविध प्रकारची फुले पाने अर्पण करतो. नैवेद्य अर्पण करतो. अशा प्रकारे विधीपूर्वक आपण भगवंतांचे पूजन करतो. हे तर सर्वजणच नित्यनेमाने करत असतात. परंतु असे कोणते एक काम आहे?

जे आपण प्रथम मंदिरात गेल्यावर सर्वात आधी करावे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, सर्व संकटे, सर्व दुःख यांचा नायनाट होऊन आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्या येईल. ते काम कोणते व ते कशा प्रकारे करावे? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. जर आपण मंदिरामध्ये गेलो तर, सर्वांत आधी भगवंतांचे मंदिर स्वच्छ करावे.

हे मंदिर महादेवाचे असेल तर, तेथील सर्व बेलाची पाने, फळे, फुले सर्व काही उचलून एखाद्या पिशवीत भरून ते मंदिरात निर्माल्य ठेवण्याच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यावी. पाणी टाकुन गाभारा स्वच्छ धुवावा. कोणत्या देवी देवतांचे मंदिर असेल तर, मंदिर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. परंतु प्रत्येक मंदिरात स्वच्छता कर्मचारी लावलेले असतात.

हे मंदिर झाडून पुसून लख्ख करतात. म्हणून आपल्याला हे कार्य करणे शक्य होत नाही. परंतु आपल्याला जर ही संधी मिळाली तर, ती संधी कधीच सोडू नये. मंदिरात गेल्यावर थोडेसे का होईना मंदिर स्वच्छ जरूर करावे. मंदिराची साफसफाई करतो.

त्यावेळी आपल्याला दिसते ती मंदिराची साफसफाई होत आहे. परंतु त्याच वेळी आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य अडचणी आणि संकटे ही नाश पावत असतात. म्हणजे शक्य करतो तसे आपले दुःखे आता नष्ट होत जातात. परंतु मंदिर स्वच्छ करताना मनात ही भावना नसावी. भगवंताचे मंदिर स्वच्छ करीत आहे. अशी भावना असावी.

हे भगवंता माझ्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य आणि अडचणी चा नाश करीत आहे. जर संधी मिळाली तर हे काम जरूर करावे. हे भगवंता साठी नाही. तर आपल्या सारखेच आहे. आपल्या जीवनात जे काही दुखत आहे ते सुख व आनंदात परावर्तित होते.

भगवंतांचे मंदिर स्वच्छ झाले की, त्यानंतर पूजन पूर्ण करावे. कारण जेथे स्वच्छता तेथे सकारात्मकता असते आणि सकारा त्मक वातावरणात आपले मन भगवंताने प्रतीक एकाग्र होते आणि आपले पूजन भगवंतापर्यंत पोहोचते.

अशाप्रकारे मंदिरात गेल्यावर प्रथम आपल्याला मंदिर स्वच्छ करण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे भगवंत आपल्या जीवनामध्ये असलेली सर्व दुःख दारिद्र्य अडचणी यांचे नाश करून असतात. त्यामधून त्यात ते आपले रक्षण करीत असतात व आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत असतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *