स्वामींनी संगितलेला, मंगळसूत्र व काळे मणी याचा अ’ध्यात्मिक अर्थ जाणून घ्या.

आज आपण जाणून घेणार आहोत की आपण ल’ग्न केल्यावर जी आपली अ’र्धांगिनी असते ती आपल्या नावाने मंगळसूत्र घालते किंवा स्त्रि’या या आपल्या न’वऱ्यासाठी आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात तर काय आहे यामागील शा’स्त्र किंवा काय आहे त्या मण्यांचा अर्थ काय..?? हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

आपला हिंदू ध’र्म हा सर्व श्रेष्ठ ध’र्म आहे. तसेच आपल्या ध’र्मामध्ये कित्येक अश्या गोष्ठी आहे ज्यामध्ये काहींना काही रहस्य आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपल्यावर परिणाम होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांनी मंगळ सूत्राचे काही विशिष्ट महत्व सांगितले आहे. हे मंगळसूत्र आपल्या सौभाग्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे.

भारतीय संस्कृती नुसार मंगळसूत्र हे लग्न झाल्यानंतरच स्त्रिया परिधान करत असतात. मंगळसूत्र हे पत्ती वरील प्रेम व आदराचे लक्षण आहे. यामुळे आपल्या पतीचे वय वाढते तसेच त्यातून आपल्या पतीवरची असणारी नि’ष्टा कायम राहते. आपल्या पतिवर कोणतेही सं’कट येऊ नये तसेच आलेल्या सं’कटामधून आपल्या पतीचे रक्षण व्यावे यासाठी स्त्रिया मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालतात आणि मंगळसूत्र परिधान केल्यामुळे सर्व सं’कटे दूर पळून जातात.

मं’गळसूत्र हे दोन पदरी दोरा यामध्ये असते. व त्यामध्ये चार मनी व दोन वाट्या असतात 2 पदरी दोरा म्हणजे पती-पत्नीमधील असलेले अतूट बंधन आहे. दोन वाट्या म्हणजे स्वतः दोघे पती-पत्नी व चार मनी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. मंगळसूत्र व काळे मणी याचा अध्यात्मिक अर्थ स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्याला सांगितले आहे.

मंगळसूत्रातील एक वाटी शिवाची व एक वाटी शक्तीची असे ओळखले जाते. या शिवशक्ती च्या बळावरच स्त्रीला आपल्या सासरच्या मंडळींचे रक्षण आणि त्यांचा सांभाळही करावयचा असतो. दोन वाट्या गोपनारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून सासरच्या कुलदेवीची उपासना करण्याची परवानगी दिली आहे.

एका वाटीत हळद व एका वाटीत कुंकू घालून त्याची विधी युक्त पूजा करून मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधतात मंगळसूत्र हे वैवाहिक स्त्रीचा सर्वात महत्वाचा व मोठा दागिना आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं असल्यामुळे त्या स्त्रिया लग्नानंतर हे मंगळसूत्र परिधान करतात. व पतीच्या मृत्यूनंतरच ते मंगळसूत्र त्या स्त्रिया गळ्यातून काढतात व ते स’मर्पित करतात किंवा

पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या स्त्रिया ते मंगळसूत्र गळ्यातून बाजूला काढतात. मंगळसूत्र हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पण त्याचे महत्त्व प्रत्येक राज्यामध्ये एक सारखेच आहे. आपल्या मंगळसूत्राची लांबी ही पोटापर्यंत असावी कारण अनाहत चक्र हे पोटावर असते.

मंगळसूत्राच्या वाट्या त्या अनाहत चक्राला स्पर्श झाल्या पाहिजेत.
त्यामुळे स्त्रियांचे म’न चि’त्त शांत राहते. त्या चक्रा मधून स्त्रियांना आध्यात्मिक शक्ती मिळत असते आणि त्याचा संपूर्ण प्रभाव त्या घरावर पडत असतो. अशाप्रकारे स्वामी महाराजांनी मंगळसूत्राचे महत्व पटवून सांगितले आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *