दिनांक 14 एप्रिल रोजी दिनांक 14 एप्रिल रोजी सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्य हे ग्रहांचे राज्य मानले जातात, ते ऊर्जेचे कारक असून मानसन्मानाने दाता मानले जातात. जेव्हा सुर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात पडतो, तेव्हा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत आहे. दिनांक 12 एप्रिल सुर्य मेष राशींत प्रवेश करणार असून सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या जीवनावर पडणार आहे.
मनुष्याच्या जीवनात काळ वेळ परिस्थिती नेहमी बदलत असते. नशिबाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनू शकतात. मनुष्य जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून परिस्थितीने दिलेले घाव सहन करत अनेक दुःख भोगल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुखद काळाची, काही सुंदर काळाची सुरुवात होते की तिथून पुढे मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
या काळात प्रत्येक क्षेत्रात प्रगती घडून येत असते. प्रत्येक क्षेत्रात जीवनात आनंदाची प्राप्ती होत असते आणि 14 एप्रिल पासून पुढे असाच काहीसा शुभ आणि सकारा त्मक काळ मिथुन राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीसाठी काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील अनंत अडचणी आता समाप्त होणार असून सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल, त्यात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आता इथून येणारा पुढील काळात आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यामुळे प्रगतीच्या दाहीदिशा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रांत आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. भरघोस यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे.
या काळात कोणत्याही मोहाला बळी पडून चुकीच्या कामात कामे करणे टाळावे लागेल. चुकीच्या कामापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संकेत आपल्याला प्राप्त होतील. नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. मित्रपरिवार आणि सहकारी आपले चांगले मदत करतील, त्यासोबतच घरातील लोक देखील आपली मदत करणार आहेत.
व्यवसायात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. सूर्याचे गोचर आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे आपल्याला फक्त कष्ट करायची आवश्यकता आहे. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.