पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये ‘ती’ इच्छा जास्त तीव्र असते.. ठरवून सुद्धा त्या स्वतःवर नियंत्रण ठेवूच शकत नाही.!!

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितिशास्त्रात माणसाच्या जीवन संबंधित अनेक पैलूं बाबत मार्गदर्शन केले आहे. अर्थिक, सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक तसेच त्यांनी आपल्या नितिशास्त्रात सांसारिक स्त्रियांच्या अपेक्षा, इच्छांचा देखील उल्लेख केला आहे. चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषाची तुलना करून त्यांच्या भावना तथा मनाची स्थिती समजावून सांगितलेली आहे.

मित्रांनो चाणक्य निती ही मूळत संस्कृत भाषेमध्ये लिहिली गेली आहे, त्यानंतर पुढे ती इंग्रजी आणि हिंदीमध्ये अनुवादित सुद्धा करण्यात आलेली आहे. आजकालच्या या विज्ञान युगात देखील, लाखो लोक चाणक्य नीती त्यांच्या भाषेमध्ये रोज वाचत असतात आणि त्यातून प्रेरित होऊन, अनेक राजकारणी तसेच व्यावसायिकांना आजही चाणक्य आधुनिक जीवनात अतिशय उपयुक्त वाटतात.

आचार्य चाणक्य यांचे राजकारण, व्यवसाय, कौटुंबिक सौख्य वित्त, पैसा याविषयीचे ज्ञान किती अचूक आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते. आचार्य चाणक्याचे हेच ज्ञान नीतिशास्त्र म्हणून ओळखले जाते. तुम्ही जर चाणक्य नीती अवलंबली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश नक्कीच लाभेल मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील कुठल्याही व्यवसायातील असाल तरी आचार्य चाणक्य यांची निती नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रगती आणि यशामध्ये मार्गदर्शक ठरेल.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती मध्ये महिलांबद्दलच्या काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या महिला त्यांच्या मनात नेहमी लपवून ठेवतात. त्या खूप सहनशील असतात त्यामुळे कोणाला सांगत नाही. चाणक्याने आपल्या धोरणात स्त्रियांची पुरुषांशी तुलना केली आणि त्यांच्या भावना सांगितल्या. या धोरणात आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांची भूक, लज्जा, धैर्य आणि वा’सना याविषयी सांगितले आहे. चला जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या महिला सहसा जास्त बोलून दाखवत नाहीत.

श्लोक – आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या इच्छांचे वर्णन या एका श्लोकाचा माध्यमातून केले आहे. श्लोक खालीलप्रमाणे आहे स्त्रिया दोन-बंदुकीच्या अन्न, लाज, चौपट आहेत.
सहसम् षडगुणम् चैव कामशष्टगुणः स्मृतीः ।
या श्लोकानुसार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट भूक, चारपट लाज, सहापट धैर्य आणि आठ पट वा’सना असते.

लज्जा महिलांमध्ये चार पट आहे – आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीती शास्त्रानुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लाज चारपट जास्त असते. स्त्रिया लाजतात खूप त्यांना कोणतीही गोष्ट करताना चार वेळा विचार करतात. स्त्रियांमध्ये एवढी लाज असते की काहीही बोलताना त्या अनेकदा विचार करतात मगच बोलून दाखवतात.

महिलांना दुहेरी भूक लागते – आचार्य चाणक्याच्या वरील श्लोकानुसार स्त्री शक्तीचे वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांना जास्त भूक लागते पुरुषांपेक्षा. घरगुती कामं आवरुन महिला थकून जातात त्यामुळे त्यांना जास्त भूक लागत असते. आजच्या जीवन शैलीत कामामुळे महिलांचा आहार बिघडला असला तरी त्या त्यांची भूक नियंत्रणात ठेवत असतात.

सहा वेळा धैर्य – आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार स्त्रिया सुरुवातीपासूनच धैर्यवान असतात. त्यांच्यात हिम्मत खूप असते. त्या पूर्ण घर एकट्याने सांभाळत असतात. तसेच त्या पुरुषांपेक्षा जास्त धैर्यवान असतात. त्यामुळे महिलांनाही शक्तीचे अवतार मानले जाते.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कामवा’सना जास्त असते-
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रियांमध्ये कामवासना देखील पुरुषांपेक्षा आठ पटीने जास्त असते. परंतु त्यांच्यामध्ये लाज आणि सहनशीलता खूप असल्याने त्या उघड करत नाहीत. तसेच घरातील संस्कार लक्षात ठेऊन त्याचा आदर करतात. त्यांच्या मनात खूप असतं परंतु त्यांना जोडीदाराकडून अपेक्षा असते

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *