मित्रांनो लग्नाआधी सडपातळ मुलीने कितीही तब्बेत सुधारायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. तर लग्न झाल्यावर त्याच सडपातळ मुलीमध्ये लगेच फरक दिसून येऊ लागतो. लग्न होण्याआधी मुलगी ही दिसायला सालस, सोजवळ, सुंदर मुख्य म्हणजे शरीरयष्टी ही सडपातळ असते. कारण लग्न होण्याआधी या मुलींवर फारशी जबाबदारी नसते, ज्यामुळे स्त्रिया या खूप स्लिम दिसतात.
मित्रांनो, आपण देखील हा अनुभव घेतला असेलच की, लग्नानंतर मुलींच्या श-रीरात बदल घडून येत असतो. तर मित्रांनो हे बदल नेमके कशामुळे होत असतात ? आणी कोण-कोणत्या अवय’वांमध्ये होतात हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच तरून मुलांना देखील विवाहित महिला आवडत असतात. ते विवाहित महिलेकडे लगेच आक’र्शीत होतात. याचे काय कारण असू शकते तुम्हाला माहित आहे का ?
लग्नाआधी मुली आपल्या फिटनेस कडे खूप लक्ष देत असतात. त्या जेवणाची, खाण्या पिण्याची सगळी पथ्य पाळतात व त्यामुळे त्यांची तब्बेत अगदी छान आणी गुटगुटीत असते व त्यामुळे जास्त करून स्त्रिया लग्नाआधी स्लिम असतात, तसेच लग्न होण्याचे नवीन जीवनसाथी भेटण्याची, चिंता सुद्धा त्यांचं डोक्यात असल्याने त्या बारीक असतात, काही मुली डाएट करतात तर काही जिम लावतात, काही मुली फिरायला जातात, घरीच योगा, ध्यान, व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचं श-रीर एकदम फिट राहत, स्थूलता वाढत नाही. चेहऱ्यावर चमक तसेच सौदर्य सुद्धा राहते, तेज राहते. शरीर लवचिक राहते.
विवाहबंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारीक पातळीवर नाही तर फि’जी’कल आणि में’टल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात. याशिवाय त्यांच्यात अनेक मा’नसिक आणि शा-रीरिक बदल होतात. लग्नानंतर मुलींमध्ये बदल होऊ लागतात परंतु हे बदल कोणत्या कारणामुळे होतात याचं उत्तर शोधण्या साठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत महिलांना घेऊन अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत.
या सर्व्हेत १८ ते २६ वर्ष वयाच्या १४८ महिलांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी मुली आणि महिलांच्या लग्नांतर त्यांच्या कोणते मा’नसिक आणि शा-रीरिक बदल होतात यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पण असा एक सर्वे केला असता ज्यामध्ये कुमारिका व विवाहित महिला यांची विविध मते घेतली. कुमारी मुलींनी सर्व फिटनेस, करिअर, जॉब यांची कारणे स्लिम असण्यासाठी दिलीत तर ज्या विवाहित महिला होत्या त्यांनी त्यांच्या विवाहित जीवनाबद्दल काही खास कारणे सांगितले आहेत.
त्यांनी त्यांचे वै-वाहिक जीवन सुखी असल्या कारणाने, तसेच मनासारखा पती मिळाल्याने, तसेच सासरचे सुख, तेथील आनंद व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे शरीरा कडे, जास्त लक्ष द्यायला वेळ नसल्याचं सांगितलं ज्यामुळे शरीर जास्त जाड बनत. तसेच काहीजण असे म्हणतात की, लग्नांनंतर शा-रीरिक सं’बंध बनतात. ज्यामुळे शरीर वाढते व चेहऱ्यावरची चमक सुद्धा, श’रीराला विशेष असा आकार येऊ लागतो.
त्यामुळे श-रीराचा विशेष असा भाग आक’र्षक दिसू लागतो. तसेच सासरी मुलींना स्वतःकडे लक्ष द्यायला माहेर सारखा किंवा तितका वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना व्यायाम करता येत नसल्याने फारच कमी विवाहित स्त्रिया लग्नानंतर स्लिम राहतात. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शे’अर करा. जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.