नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत जवळ जवळ सर्वच घरांमध्ये सकाळी उठल्यावर देवपूजा केली जाते. रोज सकाळी उठल्यावर आपल्या द्वारे केलेली ही ईश्वरसेवा अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. सकाळच्या वेळेला आपण देवघर धुऊन स्वच्छ करतो व नंतर देवतांना देखील स्नान घालून शुद्ध करतो.
तसेच स्वच्छ कापडाने पुसून त्यांना व्यवस्थित कोरडे करुन गंधही लावतो व पून्हा त्यांची स्थापना त्यांच्या आहेत त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपल्या देवघरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. परंतु देवपुजेनंतर देवांना आपण ज्या पाण्याने स्ना’न घालतो ते पाणी कोठे टाकायचे हे बहुतांश लोकांना माहिती नसते. खरं तर बरेच लोक ते पाणी अशा ठिकाणी टाकतात की ज्या ठिकाणी टाकायला नको आहे.
आपण पूजा करण्यासाठी वापरलेले पाणी इकडे तिकडे कोठेही टाकत नसतो. जर कसं कुणीही करत असतील तर तसं चुकूनही करु नये. मित्रांनो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये तुम्हाला हे पाणी नक्की कुठे टाकायचे आहे याच बद्दलची माहिती सांगणार आहोत. बऱ्याचदा सर्व लोक देवपूजेनंतर उरलेले पाणी तुळशीच्या कुंडीमध्ये ओतत असतात.
तर मित्रांनो, आपण हे पाणी तुळशीच्या मुळांशी चुकूनही ओतायचे नाहीये. कारण शास्त्रांमध्ये तुळशीला शुद्धतेचे व मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे. देवांना स्ना’न घातल्यानंतर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला किंवा दाराच्या उंबऱ्यामध्ये देखील टाकायचे नाही.किंवा त्या उरलेल्या पाण्याने सडा देखील आपण घालायचा नाहीये.
पूजेनंतर उरलेले पाणी कोणाच्याही पायाशी येणार नाही किंवा त्या पाण्याला प्रत्यक्ष कुणाचेही पाय लागणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी. मग आता, तुम्हाला सर्वांना आता असा प्रश्न पडला असणार, की पूजेनंतर उरलेलं पाणी नक्की कुठे टाकायला हवे? तर मित्रांनो सोपा आणि सरळ उपाय आहे जेव्हा
आपण सकाळी देव पूजा करतो ते’व्हा कुंकूवाचे पाणी किंवा देवांचे अं’घोळ घातलेले पाणी किंवा आपण देवघराची जी साफसफाई करत असतो. त्याचे पाणी हे सगळे पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे. जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. आपण ते पाणी
एखा’द्या झाडाला टाकावे. तर मित्रांनो, हे पूजा झाल्यावर उरलेलं पाणी जे आहे पाणी आपण एक तुळशी सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही झाडाला किंवा फुलझाडाला ओतू शकतात. मग ते झाड कोणत्याही फुलाचे असो वा फळांचे असो अशा ठिकाणी आपण हे पाणी व ओतून दिलेले चालते. तसेच, घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आपण हे पाणी ओतू शकतो.
फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की, ते म्हणजे त्या पाण्यावर चुकूनही कोणत्याही माणसाचा किंवा प्राण्याचा पाय पडता कामा नये. भरपूर लोक ही चूक करत असतात. जे देवपूजा झा’ल्या’नंतर सकाळी ते पाणी ते तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते. कारण तुळशी खूप
पवित्र मानली गेली आहे. ती ल’क्ष्मी’चा अवतार मानली गेलेली आहे. तसेच तुळस वि’ष्णु’प्रि’या आहे. म्हणून तिच्या मुळाशी कधीच देवांचे धुतलेले पाणी कधीच टाकू नये. थोडक्यात काय पूजेचे पाणी कुणाच्याही पायांखाली जाईल, अशा ठिकाणी ते आपण टाकायचं नाहीये.
मित्रांनो, या पुजेच्या पाण्याचा अनादर ज्या ही घरांमध्ये होत असतो अशा घरांमध्ये कधीही बरकत येत नसते. माता लक्ष्मी नांदत नसते. अशा घरांवर माता लक्ष्मी रुक्ष होऊन बसतात. त्यांचा वास्तव्य अशा घरात कधीही चिरकाल टिकत नाही. अशा घरात नेहमी क’लह वाढतात. त्यामुळे या पुढे देवपुजेनंतर उरलेलं पाणी योग्य त्या ठिकाणीच जाऊन टाकावे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!