सर्वांना असे वाटत असते की, आपल्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, आपल्या घरात माता लक्ष्मीचा सातत्याने वास असला पाहिजे. याशिवाय आपली प्रतिष्ठा तसेच आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे.
आपण दररोज सकाळी देवघरातील सर्व देवांची पूजा करतो तसेच स्वामींची पूजा केली पाहिजे. याचबरोबर अनेक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त हा उपाय केल्यास, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपादृष्टीने आपल्या घरात सुख-समृद्धी नांदेल.
तुम्हाला गणपतीमध्ये श्री स्वामी समर्थांचा एक विशेष मंत्र करावा. त्याशिवाय श्री गणपती बाप्पाची सुद्धा आपण विशेष सेवा करावी. आपण रोज ही सेवा केल्याने, आपल्याला या सेवेचे फळ लगेच मिळतात.
आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या अडचणी संकटे आणि समस्या दूर होतात.कारण विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे विघ्ने दूर करण्यास सुरुवात करतात.मात्र तुम्ही ही सेवा पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा केली पाहिजे.
त्यामुळे हा उपाय म्हणजे, आजच्या दिवशी स्वामी समर्थांची आणि गणपती बाप्पाची विशेष सेवा करायची आहे. या विशेष सेवेमध्ये तुम्हाला एका विशेष मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे.तसेच याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील लहान शिकणारी मुलं सुद्धा ही सेवा करू किंवा हा मंत्र बोलू शकतात.
त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी, कोणत्याही एका वेळेस हात, पाय स्वच्छ धुऊन अशा पवित्र होवून, देवघरासमोर बसायचं आहे. अगरबत्ती आणि दिवा लावावा.
मग त्यानंतर सगळ्यात आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना आणि गणपती बाप्पांना नमस्कार प्रार्थना करावी. सुख-समृद्धीसाठी संकट दूर करण्यासाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी प्रार्थना करावी.
मग प्रार्थना झाल्यानंतर, हा मंत्र बोलायचा मंत्र काही असा आहे.
श्री वक्रतुण्डाय नमः, श्री वक्रतुण्डाय नमः, हा मंत्राचा जप तुम्हाला फक्त
21 वेळेस करायचा आहे. मात्र हा मंत्र जपाचे काही नियम आहेत. ते म्हणजे, हा मंत्र तुम्हाला 21 वेळा करायचा आहे. 21 पेक्षा कमी किंवा 21 पेक्षा जास्त वेळा या मंत्राचा जप करू नये. त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा करावी.
नक्कीच तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती होईल. मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला पाहिजे. गणपती बाप्पावर आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, मनोभावाने हा मंत्र बोलायचा आहे.
या उपायामुळे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. संकट सर्व अडचणी तुमच्या दूर होतील आणि सर्व विघ्न देखील विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा दूर करतील. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या ते दूर करतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.