सौंदर्य असं म्हटलं की, फक्त चेहरा, केस लक्षात घेतले जातात व पाय दुर्लक्षित होतात. दररोज आपण साधारणतः १८०० पावले चालतो व पायांच्या तळव्यामध्ये ४२ मांस पेशी, २६ हाडे व २९ जॉइंटस आहेत. ‘रिफ्लेक्सोलॉजी’ प्रमाणं पायात बिंदू (पॉइंट्स) असतात व ते शरीरातील अवयव, ग्रंथी यांच्याशी निगडीत असतात.
त्यामुळे आपलं आरोग्यही पायाशी निगडीत आहे. बऱ्याचदा रोगाचं निदान करण्यासाठी तसेच चिकित्सा करतानाही या बिंदूंना (पॉइंट्स) विशेष महत्त्व आहे. पाच हजार वर्षांपूर्वीसुद्धा पायांना भेगा पडण्याच्या समस्येचा उल्लेख आयुर्वेदात आहे, त्यावरील उपचारही सांगितले आहेत. पाय हे एक कर्मेंद्रिय आहे, त्याला दररोज अभ्यंग (पादाभ्यंग) करावा, त्यानं आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं, दीर्घायुष्य लाभतं व पायांचे आजारही लवकर होत नाहीत.
विशेषतः तळपाय आणि तळहात यांना भेगा, फोड, साली निघनं हा उष्णतेचा भाग आहे. पण खुप वेळा असे पाहण्यात येत की, दवाखाने करुन, औषध, मलम करुन झांल असते. फायदा शून्य होतो. अश्यावेळी खालील उपाय करा.
शितलाय नमः हा जप रोज अर्धा तास करावा. देवीमंदीरात (कोणतेही देवीचे मंदिर) एका ताटात कापुराने स्वस्तिक आणि ओम काढावा. ते जवळ असता दुसरे ताटात निरांजन घेऊन देवीची आरती करावी. कापुर पुर्ण जळून गेल्या वर ती काजळी हाताला व पायाला (तळ) लावावी.
असे दर आठवड्याला, म्हणजे पाच वेळा करावे फरक पडून जखम बरी होते. त्या नंतर देवीचे आभार मानून देवीची ओटी भरावी.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!