तळहातावर लिहा हे एक अक्षर, प्रत्येक काम चुटकीसरशी पुर्ण होईल.

मित्रानो आपल्या कामामध्ये कितीही अडचणी असल्या तरीही आपण ते काम पूर्ण व्हावे, त्यामध्ये आपल्याला यश मिळावे म्हणून खूप सारे प्रयत्न करत असतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत की, जे उपाय केल्याने आपली सर्व कामे पूर्ण होतील.

प्रत्येक व्यक्ती त्यांचे त्यांचे कार्य करत असतो. काहीवेळा ही कामे पूर्ण होतात. तर बहुदा या कामामध्ये खूप अडचणी येतात. कार्य पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागतो. आपण त्या समस्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. प्रत्येक प्रकारचे प्रयत्न प्रयोग आपण त्या कार्य सिद्धी साठी करून पाहतो. आपल्याला जसे समजते कसे जमते किंवा कोणीतरी आपल्याला सल्ला देतो व त्याप्रमाणें ती समस्या सोडिण्यासाठी प्रयत्न करतो.

मित्रांनो बीज मंत्र निगेटिव्ह शक्तींपासून आपले संरक्षण करतो. आपल्या मनातील अनामिक भीतीला संपवून टाकतो व आपल्या कार्याला 100% सफल बनवतो. आपल्याला यश प्रदान करतो. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो. विचारसरणीला बदलून टाकतो. या उपायाने आपली जीवनामधील नेहमी प्रगती होत राहील. मित्रांनो मंगळवारच्या दिवशी करावा.

पण जर का आपले महत्वाचे काम असेल व त्यासाठी आपल्याला जायचं असेल. तर कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. बाहेर जाण्यापूर्वी फक्त दहा मिनिट आधी या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अष्ट गंधानी तळहातावर हा बीज मंत्र लिहून बाहेर जावे. मित्रांनो हा फारचं अचूक आणि शक्तिशाली उपाय आहे. आपण हा उपाय अवश्य करून पाहा. आपल्याला या उपायांचा नक्की लाभ मिळेल.

आपल्या मनाला शांती मिळेल, आराम मिळेल आणि या दगदगितून आपला सुटकारा होईल किंवा एखाद्या विवादात्मक विषयावर मीटिंग होणार असेल, आपल्या एखाद्या व्यवहारामध्ये डि स्ट्री ब्यूट होत आहे. मतभेद होत आहेत. जमिनी संदर्भातील किंवा आर्थिक विषया समंधी विवाद व्हायला लागले म्हणजे आपण कोणत्याही अशा कामाला जात आहोत. की जेथे तुम्हाला भीतीचे वातावरण वाटते. त्या जागेवर असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

आपल्याला माहीत नाही की कसले लोक असतील. आणि कशा पद्धतीची बोलणी करतील, माहीत नाही आहे की, काय निर्णय होणार आहे. अशा ज्या असूरक्षे च्या भावना आहेत. अचानक पणे निर्माण होणारे भय असेल.

कोणत्याही प्रकारचे अनामिक भय, या सर्व गोष्टी होत असतील. आपण जेव्हा अशा कामासाठी बाहेर पडता. तेव्हा आपण फार काळजीमध्ये असता की देवजाणे काय होणार, कसले लोक असतील. कोणाच्या बाजूने निर्णय येईल. काय काय बोलणे होईल. फारच खराब अशी परिस्थिती होऊन जाते.

जर का आपल्याला एखाद्या कामामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत. जे काम कायद्याच्या काचाट्यामध्ये अडकले असेल व त्यासाठी आपल्याला कोट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सरकारी ऑफिसच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. आपल्याला समजत नाही आहे की कोणाला भेटावे. कशा पद्धतीने भेटावे. असे काय करावे, की आपले काम पूर्ण होईल.

म्हणून मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखाद्या कामासाठी बाहेर जाणार आहोत. तेव्हा खास अशा प्रकारच्या विधी करून बाहेर पडावे. तर या खास विधीसाठी आपल्याला हे करायचे आहे आपण आपल्या घरातील एका कोणत्याही खोलीमध्ये, अगदी शांत होऊन बसायचे आहे.

जमिनीवर बसू शकत नसाल, तर खुर्ची किंवा सोप्यावर देखील बसू शकता. बसल्यानंतर शुक्री मुद्रा करायचे आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर सरळ ठेवावेत. आपले तळ हात आकाशाच्या दिशेला असतील असे. आणि यानंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावी.

मित्रांनो आपण जर उजव्या हाताने सर्व कामे करत असाल, तर हा बीजमंत्र डाव्या हातावर लिहावा. पण आपण डाव्या हाताने काम करत असाल तर हा बीजमंत्र उजव्या हातावर लिहावा. लिहिल्यानंतर हा बीज मंत्र दिसतोय की नाही. याची चिंता करू नये. फक्त हा आपल्या तळहातावर बिजमंत्र लिहावा व आपल्या कामासाठी बाहेर निघून जावे. अशा कामासाठी जावे की, जिथे काही वेगळ्या समस्या अडचण आल्यासारखे वाटते. अगदी बेफिकीर होऊन जावे. हा मंत्र तळहातावर लिहिल्याने आपले मन नियंत्रित राहते.

मनावर पॉझिटिव्ह विचारांचा पगडा राहतो. कारण आपलं मन कमजोर जेव्हा बनतं, जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला लागतात. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार भरलेले असतील तर, कसलीही भीती वाटत नाही. मन अगदी शांत राहते. सयंमामध्ये राहते व आपण अनुभवांनी आपला इतरांवर प्रभाव पडतो.

आपल्या हाताचा आकार मोदका सारखा होईल. याला वाराहीमुद्रा असे देखील म्हणतात. तर मित्रांनो आपण शूक्रीमुद्रा करून शांत बसायचे आहे. शुक्रीमुद्रा करुन शांत बसल्यानंतर दहा वेळेला प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वा स घ्यावा! व जितकावेळ शक्य असेल,तीतकावेळ श्वा स रोखावा आणि मग तो सावकाश हळू हळू सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध इंच करायचं आहे. पिंच करायचे आहे.

म्हणजे थोडे चीमटायाचे आहे. अशाप्रकारे दहावेळेला श्वासो श्वास करावा. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते. शुक्रीमुद्रा करून शांत बसल्या नंतर, आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे. ल्हिं या मंत्राचा आपण कमीत कमी १०८ वेळा मंत्र जाप करावा. हा जप करण्यासाठी कोणतीही जप माळ घेण्याची आवश्यकता नाही आहे.

शुक्री मुद्रा करून या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर एकाच छोट्याश्या वाटि मध्ये किंवा प्लेटमध्ये थोडं अष्टगंध घेऊन, त्या अष्टगंधा मध्ये पाणी मिसळून त्या अष्टगंधाची शाई बनवावी. आणि या अष्टगंधा च्या शाईने, आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एखाद्या काडीने ल्हीं हे अक्षर लिहावे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *