या 3 सवयी असलेल्या बायकोकडे नवऱ्याने लक्ष ठेवायलाच हवे, अन्यथा.

मित्रांनो विवाह एक सोळा संस्कारांपैकी एक आहे असे आपण मानतो. जे पती पत्नी लग्न बंधनात अडकतात ते एक दुसऱ्याचे सात जन्म साथ देण्याचे वचन देतात. परंतु, आजूबाजूला आज-काल बघितल्यास तुम्हाला जाणवेल की हे नाते एक खेळणं बनून राहिले आहे. क्षणात जुळते तर क्षणात तुटते अशी नाती तुम्हाला आजवर पहायला भेटली असतीलच.

आज-काल महिला देखील पति असताना अन्य पुरुषांसोबत संबंध ठेवतात किंवा आपल्या जुन्या प्रे’मी सोबत शा’रीरिक सं’बंध ठेवतात. अशात पतीचा स्वभाव मूर्ख आणि मंद बुद्धी असलेला असेल तर पत्नी आपल्या मर्जीनुसार वागते. परंतु केवळ महिलांना दोष देणे अनुचित आहे. कारण समाजात असे पुरुष देखील आहेत जे पत्नी असून देखील बाहेर एखाद्या स्त्री सोबत सं’बंध बनवून आहेत.

यापैकी 3 लक्षणं असणाऱ्या पत्नीवर पतीकडून लपून नजर ठेवली गेली पाहिजे. आपले महान आचार्य शुक्राचार्य यांनी आपल्या शुक्रनीती मध्ये पती, पत्नी आणि पुत्र यांच्याविषयी असे काही लक्षणं सांगितलेले आहे की, ज्यांच्या अनुसार मनुष्याने यांच्यावर सदैव नजर ठेवलीच पाहिजे.

अर्थातच अशा व्यक्तींवर लपून छपून नजर ठेवून त्यांची व्यवस्थित पारख केली गेली पाहिजे. कारण अशा व्यक्ती आपल्या स्वभावामुळे चुकीच्या कामांना निमंत्रण देण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे दुसऱ्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर काही फरक पडत नाही परंतु जर कधी आपल्या जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर त्या व्यक्तीला मरण यातना होत असतात.

विवाहबंधनात असताना जोडीदाराने एकमेकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. अन्यथा नात्यामध्ये दरी येते. शुक्राचार्य यांनी आपल्या नीती मध्ये स्त्रिच्या अशा काही लक्षणं बद्दल सांगितले आहे.

शुक्राचार्य सांगतात की कोणाचा विश्वास जिंकणे अत्यंत कठीण काम आहे. कोणावर ही अंधविश्वास टाकू नका. पूर्ण विश्वास टाकण्यापूर्वी त्या व्यक्तीची परीक्षा घेतली पाहिजे. त्या व्यक्तीचे वर्तन समजली पाहिजे. केवळ बोलण्यावर विश्वास ठेवू नये. अन्यथा अनर्थ अटळ आहे.

दुःखाच्या वेळी लोकं कस वागतात याकडे नीट लक्ष दिले पाहिजे. शुक्राचार्य सांगतात की कोणत्याही व्यक्तीचे मुलं, भाऊ, पत्नी हे देखील विश्वास पात्र नसतात. वेळ प्रसंगी हे लोक देखील साथ सोडतात. आजकालच्या जमान्यात सर्वांना धन, स्त्री तसेच अधिकार प्राप्त करण्याचा लोभ असतो.

पतिव्रता स्त्री सर्व काही सहन करू शकते परंतु आपल्या पतीचा अपमान कधीच सहन करू शकत नाही. पतीला पत्नी खोटं बोलत आहे असा डाउट असल्यास पत्नीवर लपून नजर ठेवली पाहिजे.

अशा पत्नीचा त्याग करणेच उचित असते. हीच गोष्ट पतीला देखील लागू होते. पुत्र मूर्ख असेल, अभ्यास करते वेळी सतत झोप येत असेल आणि मित्रांनी बोलावल्यावर त्वरित घराबाहेर जात असल्यास अशा मुलांवर देखील नजर ठेवली पाहिजे.

अन्यथा त्यांचे भविष्य धो’क्यात आहे. तुमच्या घरी देखील असे लक्षण आढळल्यास त्यांच्या नकळत लपून त्यांच्यावर नजर ठेवा आणि त्यांना चुकीच्या मार्गावरुन योग्य मार्गावर घेऊन या.

छळ कपट करणाऱ्या व्यक्ती तुमचे धन आणि पत्नी भ्रष्ट करू शकतात. अशा व्यक्तींपासून आपले धन तसेच पत्नीस दूर ठेवावे. जर तुम्हाला कोणावर अविश्वास असेल तरी तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास आहे असे ढोंग करा. आणि तुमच्या गैरहजेरीत त्या व्यक्तीच्या वर्तनाचा नीट अभ्यास करा. त्याची परीक्षा बघा.

पत्नीसोबत देखील असाच व्यवहार केला पाहिजे. तुमच्या समोर आणि तुमच्या गैरहजेरीत ती कसा व्यवहार करते याकडे नीट लक्ष द्या. स्वतःच्या मर्जीने पत्नी जीवन जगत असेल तर त्यावर लपून नजर ठेवली पाहिजे. कारण अशा संसाराची लवकरच राख रांगोळी होण्यास वेळ लागत नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *